जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरण आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. ...
शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन योग्य नियोजन भरवशावर शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. ...
मागील तीनदिवसांपासून जिल्ह्यात सुसाट वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसा ऊन तर सायंकाळी पाऊस असा स्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस बरसल्याचेही प्राथमिक ...
चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या खासदार पदासाठी येत्या पोटनिवडणूकीत भारिप बहुजन महासंघ आपला उमेदवार उभा करणार आहे. या निवडणूकीसाठी महासंघ पुर्ण शक्तिनिशी उभा असून लवकरच उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. ...
देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जंगल तोड करुन सरपणासाठी जाण्याची वेळ महिलांवर येवू नये. त्यांची पायपीट होऊ नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी भंडारा तालुक्यातील खुटसावरी वासीयांनी गाव धूरमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. ध्येय पुर्तते ...
सोंड्या गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावाचे खोलीकरण करण् यात येत असले तरी माती अस्तव्यस्त घालण्यात आली आहे. नालीचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत आहे. चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...
शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी योग्य सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात व प्रशिक्षण सकाळी आयोजित करण्यात यावे याकरिता भाजप शिक्षक आघाडीतर्फे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात मा शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले ...
तेराशे लोकसंख्येच्या विहिरगावात तीन हातपंप असून त्यापैकी दोन हातपंप निकामी झाल्याने संपूर्ण गाव एकाच हातपंपावर अवलंबून आहे. भुगर्भातील जलस्तर घसरल्याने या भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शक्तीस्थान ही त्यांची बुद्धीमत्ता होती. बाबासाहेबांनी प्रचंड वाचन व लिखाण केले. आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेबांची किती ग्रंथसंपदा वाचली याचा विचार करायला हवा. ...
राजकारणात कुणी कायम मित्र नसतात आणि कायम शत्रूही नसतात. परिवर्तन जगाचा नियम असून परिस्थितीनुरूप बदल होत असतात. एकेकाळचे मित्र काही काळासाठी विरोधक बनले आणि आज पुन्हा एक झाल्याचे चित्र भंडाऱ्यात पहावयास मिळाले. अनेक वर्षांपासून एका मंचावर आपल्या नेत्य ...