ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाद्वारे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे सिंचन विहिर, भात खाचरे, नाला सरळीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, पांदन रस्ते असे विविध विकास कामे केली जात आहेत. ...
येथील बसस्थानकासमोर जनावरांनी भरलेला मिनीडोअर ट्रक भरधाव वेगात रायपूरकडून नागपूरकडे जात असताना एका आॅटोला धडक दिल्यानंतर असंतुलित झाल्याने उलटला. या ट्रकमध्ये असलेल्या ११ म्हशी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले. ...
राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे ..... ...
विदभार्तील सर्वात मोठे गोसेखुर्द धरणाचे २२ एप्रिल १९८८ ला उदघाटन झाले होते. तसेच येथील बाधीतांना प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. परिणामी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ...
विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. ...
गोसीखुर्द प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केलेल्या गावांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करावे. खुल्या विहिरींमधून पाण्याचा पुरवठा करताना त्या विहिरींचे कायम पुनर्भरण होत राहिल,...... ...
बहुजन समाजाने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. सर्व महापुरुषांनी केलेले कार्य हे आपल्या समाजासाठी प्रेरणादायी व उर्जावान आहेत. त्यांच्या स्मृतींना आपण त्यांना शब्दरूपाने उजाळा देत आहोत. ...
केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली. ...