भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. ...
तालुका व शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच विधानसभा व तालुका, शहर समन्वयकांची बैठक कांँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...
युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मोहाडी तालुक्यातील कृषी विभागाला २१९ शेततळ्यांचा लक्ष्यांक प्राप्त झालेला होता. या योजनेसाठी एकूण ३७० अर्ज शेतकऱ्यांनी आॅनलाईन सादर केले होते. प्राप्त लक्षांकापैकी आ ...
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनेक समस्यांनी ग्रासले असून, मागील काही वर्षांपासून येथे नियमित प्रशिक्षक नाही, मशीन बंद, कॉम्प्युटर बंद अशा विविध समस्यांची भर पडली आहे, याचा परिणाम प्रशिक्षणार्थ्यांना भोगावा लागत असतो. ...
बऱ्याच दिवसापासून लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा होणार असल्याच्या शंकाकुशकांना आज पुर्णविराम मिळाला. गुरूवारी निर्वाचन आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून याच बरोबर आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आह ...
नागपूर ग्रामीण हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडारा पोलिसांनी धाड घालून चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक क्षेत्रासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला असून याच बरोबर आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आहे. पोटनिवडणूक २८ मे रोजी होत असून मतमोजणी ३१ मे रोजी होणार आहे. ...
प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे,....... ...
गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. ...
इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेत व्यस्त झालेले आहेत. ...