आमगाव तालुक्यातील टेकरी ग्रामपंचायतची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामसभा व कार्यालयीन वेळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते. ...
मागील महिनाभरापासून नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असून या प्रकारामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. ...
इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी माध्यमाप्रमाणेच किमान ३ ते ५ वर्षांची वर्धित मान्यता देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिका ...
अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे. ...
कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केली. सदर घटना गुरूवारी रात्री वरठीतील नेहरू वॉर्डात घडली. एकाच गल्लीतील चार घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरटांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ...
विना पास परवाना मोहफुल भरलेले वाहन करडी मार्गे तुमसरकडे जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे करडी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. कसून तपासणी केली असता पिकअप वाहनासह मोहफुल ताब्यात घेण्यात आले. दोन आरोपींना अटक करण्यात आली.ही कारवाई गुरूवारी दुपार ...
१९९२ पासून रखडलेल्या जांभळापाणी तलावाच्या रपट्याचे काम अखेर मंजूर झाले. जलयुक्त शिवार योजनेतून तलावाच्या साठवण क्षेत्रात वाढ होण्यासाठी आवश्यक रपट्याच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांचे माध्यमातून ३२ लाखांचा निधी प्राप्त झा ...
तालुक्यातील मुरमाडी/ सावरी येथील शासकीय नाल्याच्या किनाऱ्यावरील वृक्षाची अवैधपणे कत्तल करुन त्याची विल्हेवाट लावणाºया सचिन पडोळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रमा विश्वनाथ पडोळे यांनी तहसिलदार, पोलिस निरीक्षक, वनपरिक्षेत्रधिकारी यांच्याकडे केली आहे ...
राज्यात पिक वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाई सदृश्यस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहे. या ...