शहराच्या मध्यभागी असलेल्या पुरातन खांब तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ १ मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आला. नागरिकांनी खांबतलाव खोलीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन एका महिन्यात खांब तलावातील गाळ काढण्याच ...
शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, ‘मे’ हिटचा फटका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बसला होता. सोमवारला शहराचे तापमान ४४. ५ अंश सेल्सिअस असल्याने भंडारेकर चांगलेच घामाघूम झाले आहेत. ...
आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रूग्णालयातील शुद्ध पेयजल यंत्रात एक मोठा बेडून कुजलेल्या स्थितीत आढळला. चार ते पाच दिवसापासून पाण्याची दुर्गंधी येत होती. एक रूग्णाच्या नातेवाईकाने पाणी पिल्यावर उलटी व मळमळीचा त्रास जाणवला. त्यानंतर ह ...
पर्यटनस्थळावर गैरकृत्य तथा ओळख लपविण्यासाठी तरूणाई वर्षभर स्कॉर्प बांधून प्रवास करण्याची फॅशन केली आहे. या तरूणाईच्या विरोधात कवलेवाडा ग्रामपंचायतीने दंड थोपटले आहे. गावातून प्रवास करणाºया तरूणाई विरोधात कारवाई केली जाणार आहे. ...
आरोग्यबाबद महिला चालढकल वृत्ती ठेवतात. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबरोबर महिलांना नियमित होणाऱ्या त्रासावर यावर तात्पुरते उपाय हे महिलांच्या अनेक व्याधींना कारणीभूत आहे. ...
विविध स्पर्धा आणि मनोरंजनाची धमाल घेऊन येणाऱ्या ‘माझं माहेर, माझं कलर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींनी आनंद आणि उत्साहाचे विविध रंग अनुभवले. सखींना प्रफुल्लित करणारा हा कार्यक्रम कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचतर्फे शनिवार (दि.२८) आयोजित करण्यात आ ...
सकाळची पहाट, वृक्षांवर किलबिलणारे पाण्यात झेप घेऊन तृष्णा भागविणारे पक्षी हा नैसर्गीक अनुभव घेता यावा. पाऊलवाटा वृक्षानी आच्छादाण्या हा स्वप्न वर्षभरात मोहाडीमध्ये कृतीत उतरला नाही. ...
तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ...