तुमसर तालुक्यात तथा परिसरात बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करण्याकरिता नियमानुसार १२ ते १५ विविध प्रमाणपत्राची गरज आहे. ...
स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास होणे अशक्य बाब आहे. परिणामी स्वतंत्र विदर्भराज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे असून ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केले. ...
सृष्टीतील चलअचल घटकांकडून सकारात्मक ऊर्जा घेण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, त्यांच्यात समाजभान आणणे, संवेदनशीलता जागवणे ही काळाची गरज असून, या संस्कारच्या शिबिरात ती क्षमता आहे, हे मी याच शिबिरात २०-२५ वर्षापूर्वी घेतलेल्या अनुभवाने निश्चितपणे सा ...
आमगाव पंचायत समिती अंतर्गत असलेली वडद ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामचे मॉडल म्हणून तालुक्यात पुढे आली आहे. या ग्रामपंचायतने लोकसहभागातून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम कार्यान्वित करुन विकासाची पाऊले टाकले आहे. ...
डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट नं. १ च्या समोर कालव्यात पाणी सोडल्यावर नेहमी पाळ फुटते. परिणामी परिसरातील शेतीला धोका निर्माण होतो. पाळ ज्या ठिकाणी फुटत असते तिथे पावसाळ्यापुर्वी सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम धरण विभाग, डावा कालवा वाही यांनी करावे, अ ...
अपघातात जर एकाद्याचा मृत्यू झाला तर तो जाणुनबुजून केलेला नसून अनवधानाने अचानकपणे झालेली घटना असते. मात्र काही लोक याचे भांडवल करण्यासाठी घटनास्थळी दंगा निर्माण करतात. रास्ता रोको करून उपद्रव करतात. ...
कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे पाच लाख रूपयांचा पाचशे किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला. ...
१५ वर्षे भाजपचे आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्यानंतर आता ते २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दावेदारी केली आहे. ...
मुलीच्या संरक्षणार्थ कायदे असले तरी कायद्याच्या चाकोरीत मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? कायद्याचा मुलीच्या सुरक्षेसाठी उपयोग होतो का? कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस सजग आहेत का? असे विविध प्रश्न असले तरी मुलींना अपेक्षेप्रमाणे संरक्षण मिळत नसल्याचा ...