रेतीचा टिप्पर अनियंत्रित होऊन खापा (तुमसर) येथील शुभम गभणे यांच्या घरात शिरला. यात गभणे यांच्या अंगणात असलेल्या दोन दुचाकी चेंदामेंदा झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमार ...
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर वैनगंगा नदी पुलावरील तिसºया रेल्वे ट्रॅककरिता माडगी (दे) शिवारात पुलाचे बांधकाम सुरू आहे. नदीपात्रात पिल्लरच्या बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. नदीघाट लिलाव नसताना बांधकामाकरिता रेती कुठून आणली जात आहे. ...
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर वैनगंगा नदी पुलावरील तिसºया रेल्वे ट्रॅककरिता माडगी (दे) शिवारात पुलाचे बांधकाम सुरू आहे. नदीपात्रात पिल्लरच्या बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. नदीघाट लिलाव नसताना बांधकामाकरिता रेती कुठून आणली जात आहे. ...
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर वैनगंगा नदी पुलावरील तिसºया रेल्वे ट्रॅककरिता माडगी (दे) शिवारात पुलाचे बांधकाम सुरू आहे. नदीपात्रात पिल्लरच्या बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. नदीघाट लिलाव नसताना बांधकामाकरिता रेती कुठून आणली जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे यांची राज्याचे मुख्य सचिव दीपक जैन व सामाजिक न्याय विभाग सहसचिव दि.रा. ढिंगळे यांच्या सोबत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, सूर्यभान हुमणे उपमहासचिव व संघटनेचे प ...
नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेऊन भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाकरिता सहा हजार कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ती सर्व कामे त्वरीत मार्गी लागावी, अशी मागणी खासदार कुकडे यांनी केली ...
बावनथडी प्रकल्प अंतर्गत लहान वितरिकेच्या कामाकरिता सुकळी-देव्हाडी रस्त्यावर लहान पूल तयार करण्यात आले. सदर बांधकामाला केवळ तीन ते चार महिने झाले. या पूलावर खचके पडले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. येथे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून काम ...
सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. ...
बिरसा मुंडा हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी सेवक कवी, विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केले. ...
विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, मासेमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारला मासेमार बांधवांनी मोहाडी तहसील कार्यालयावर ‘दे धक्का’ मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले. ...