तालुक्यातील खुटसावरी टोली येथील १२ कुटूंबाच्या घरची विजेच्या कमी अधिक दाबामुळे विजेवर चालणारे अनेक उपकरणे जळाली. काही उपकरणे निकामी झाली आहे. याला कारणीभूत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी असल्याचा आरोप करुन याबाबत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ...
तुमसर तालुक्यातील १५ गावाला शेतीकरीता सिंचनाची सुविधा नाही तथा पाणीपुरवठ्याची सोईसुविधा अपूर्ण आहेत. सदर समस्येकरिता १५ गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शनिवारी तहसील कार्यालयात धडक दिली. मागील २० वर्षापासून समस्या जैसे थेच आहेत. ...
कोंढा ते पवनी राज्यमार्गावर अपघाताला कारणीभूत बाभूळ व अनेक झाडाची वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पवनी यांनी त्यांची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या ट्रकचालकाला नागपूरला हलविण्यात आले आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे तत्त्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जि ...
भर उन्हात गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावरून बोकडांची निर्दयपणे ट्रकमध्ये कोंबून सर्रास वाहतूक सुरू आहे. प्राण्यांवर अत्याचाराची ही घटना वेदनादायक आहे. पोलिसांची येथे बघ्यांची भूमिका दिसत आहे. प्राणीमित्रही येथे अनभिज्ञ आहेत. मागील अनेक महिन्यापासून ...
वातावरणातील बदल व बी-बियाणांची कमकुवत उगवम क्षमतामुळे जिल्ह्यातील गर्भाअवस्थेत हाती आलेले धान पिकावर मावा व तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी सदर पिकाच्या नुकसानीची कारणमीमांसा करण्यासाठी केंद्रीय चमू परसोडी ोथे येवून शेतकऱ्याशी संवाद साध ...
घरात अठराविश्व दारिद्र असतांना कुटूंबाला उदरनिर्वाह कसा चालणार, या हेतूने वाहन चालविण्याचा काम करणारा अमित घोडेस्वार व आई-वडील शेतीचा व्यवसाय करीत मुलीला उच्च शिक्षण अर्थात बि कॉम प्रथम वर्षाला असलेली पल्लवी गायधने यांचे दोन वर्षापासून प्रेम संबंध जु ...
ऐन उन्हाळ्यात आलेली पोटनिवडणूक आणि वाढलेला पारा उमेदवारांना घाम फोडत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे प्रचाराचा वेग मंदावला आहे. परंतु पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सायंकाळच्या प्रचारसभा भरगच्च दिसत आहेत. ...
भंडारा जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले नाही. ...