महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८६.६४ टक्के लागला असून बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींनीच यंदा बाजी मारली आहे. ...
संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना तुमच्यासमोर रिता होत असतो. यामुळे घरबसल्या माहिती त्वरित मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना मंजूर नसल्याचे दिसून येते. चांगली ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे निदर् ...
एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून पुकारलेल्या 'काम बंद' आंदोलनाला भंडारा विभागातील सहा आगारांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या अघोषित संपामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह ...
सुटलेला वादळी वारा. ढगांचा आवाज अन् अंधारात लकाकणारी वीज. शिवारात बांधलेली जनावरे. अशातच झाडावर वीज कोसळली. क्षणात तडफडत-तडफडत एका बैलाचा व म्हशीचा मृत्यू झाला. खरीप हंगामात औत ओढण्यासाठी आसूसलेल्या शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. असा हा दुर्देवी ...
राज्यात नाफेडच्या माध्यमातून विक्रमी तूर खरेदी करण्यात आली असून या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत. तत्पूर्वी सकाळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी अद्यापही श ...
दरवर्षी कर्जात अडकणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हिताच्या केवळ वल्गना केल्या जातात. शेती अधिक समृध्द करण्यासाठी शेतीकरिता बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभा मोहाडीच्यावतीने तहसीलदार ..... ...
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भंडारा नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधीचा निधी देण्यात आला. या निधीतून डंम्पिग यार्डमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात आली. ...
अधिकारी येतात आणि जातात. परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहत नाहीत. एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वत:चे समजून पोटतिडकीने निवारण करतो, अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्यांच्या अधिनस्थ सारे ...
एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांना कायम अपंगत्व आले आहे. या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी ...