आठ दिवसांपूर्वी अड्याळ ग्रामपंचायत कार्यालयातून दुपारच्या वेळेला एक पत्र निघते त्यावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षरी घेतली जाते. दुसऱ्याच दिवशी जीर्ण इमारत तात्काळ पाडली जाते. परंतु त्यानंतर मात्र ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी तथा सदस्यांचे तेथील ...
वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आ ...
शेतीप्रधान देशात शेतकरी हितार्थ अनेक संस्था कार्यरत आहे. मात्र संस्थांना जिवंत ठेवण्याकरिता नियमांची सकारात्मक अंमलबजावणी होत नसल्याने संस्था संकटात आल्या आहेत. त्यांना वाचविण्याकरिता उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरवित नियमाची रीतसर अंमलबजावणी करा, अशी मागण ...
पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांसारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक् ...
सेंट्रींगची सळाख उचलताना विजेच्या ११ केव्हीच्या जिवंत तारांना स्पर्श होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील जे.के. प्लाझाजवळ घडली. ओम ऊर्फ टिल्लू खंगार रा.वरठी असे मृत मजुराचे नाव आहे. ...
राज्य शासनाने याच आठवड्यात प्लास्टिकवर राज्यव्यापी बंदी आणली. पहिल्या दिवसापासून राज्यात नगर पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करणे सुरू झाले. मात्र खर्रा शौकिनांच्या भंडारा जिल्ह्यात मात्र प्लास्टिकच्या पन्नीतच आजही खर्रा घोटणे ...
पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वरूणराजाने बुधवारी मुक्तहस्ताने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पर ...
मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. ...
राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे. ...