केवळ विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविता येते, या गैरसमजातून स्वत: विद्यार्थी आणि पालकांनी बाहेर पडावे. विज्ञानाशिवायही इतर अनेक शाखा आहेत, त्याचाही विचार करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदाची नोकरी मिळविता येते आणि त ...
संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न करताच भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या करणारी अधिसूचना सरकारने रद्द करावी, या पदांना आरक्षण लागू करावे याकरिता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखेने ज ...
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहराच्या मध्यभागी जुना मोठा गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाकरिता तुमसर नगरपरिषदेने २१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे त्याचा पाठपुरावा सध्या मंत्रालयात करीत आहेत. न ...
आमदार चरण वाघमारे यांनी फोन करून त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात बोलावले आणि त्यांच्या सह २० ते २५ कार्यकर्त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तुमसर येथे घडली. ...
बावनथडी प्रकल्पांतर्गत तुमसर - देव्हाडी मार्गावर भूमीगत कालव्याचे कामे सुरु आहे. एक कि.मी. कालव्यावरील चार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. शहराजवळ जमिनीचा भाव जास्त असल्याने शासनाने भूमीगत कालवा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी याप ...
महिला व बालविकास विभागाचे कार्य जिल्हयात उत्कृष्ट असून यापुढे ग्रामस्तरावर होणाऱ्या बाल आधार नोंदणी व लाईन लिस्टींग आॅनलाईन प्रक्रियेमुळे भंडारा जिल्हयाची माहिती अद्ययावत ठेवता येईल, अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास विभागाचे सहसचिव ला.रा. गुजर या ...
मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले असून अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो, याकडे सर्वांच्या नज ...
रस्त्यावरून ट्रक फिरविताना मागे असलेल्या विजेच्या खांबाचा चालकाला अंदाज न आल्यामुळे या ट्रकची खांबाला धडक लागली. यात सिमेंटचा खांब तुटून पडला. खांब तुटताच विजेच्या जिवंत तारा रस्त्यावर पडल्या. दरम्यान, आज गणेशपूरचा आठवडी बाजार असल्यामुळे या मार्गावर ...
शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. ...
स्थानिक ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबने जिल्ह्यातील आंबागड, सानगडी व पवनी येथील ऐतिहासिक दुर्ग असलेल्या ठिकाणी किल्ला पर्यटन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही किल्ल्यावर प्लास्टिक संकलन करून पर्यावरण दिनाचा सप्ताह साजरा केला. ...