मत्स्य व्यवसायासासाठी तलाव कंत्राट धोरणासंदर्भात वारंवार आश्वासने देऊनही त्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेने सोमवारला पवनी तहसिल कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन केले. ...
दुचाकीने देव्हाडीहून तुमसरला जाताना वाहनावरून संतुलन सुटल्यामुळे एक तरूण दुचाकीहून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारला रात्री ७.३० वाजता तुमसर येथील फादर एग्नल शाळेजवळ घडली. ...
गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच ...
धनेगाव शिवारातील शासकीय झाडांची कत्तल प्रकरण शांत होत नाही, तोच पाटबंधारे विभागाचे अखत्यारीत असणाऱ्या उजव्या कालव्यावरील सोनेगाव गावाचे शेजारी असणाऱ्या झाडांची कत्तल कंत्राटदाराने केली आहे. परंतु या प्रकरणात अद्याप कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्या ...
तुमसर तालुक्यातील हागणदारी मुक्त गाव संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे ध्येय तालुक्यातील गावा-गावात ग्रामस्थांनी बाळगले. मात्र शौचालय बांधकाम करुनसुद्धा त्याचा निधी मात्र सबंधीत पं ...
गोहत्येविरोधात जनजागृती करण्यासोबतच गाईचे महत्व पटवून देत स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांचे महत्व या विषयांवर समाजामध्ये जागृती करण्यासाठी काढण्यात आलेली गोसेवा सद्भावना यात्रा शुक्रवार ८ जूनला भंडारा जिल्ह्यात पोहचली. लाखनी येथ ८ जूनला मुक्कामानंतर ...
घरावरून गेलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने एका ३३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील मोहरी येथे रविवारला सकाळी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोहरी गावात शोककळा पसरली आहे. ...
कोट्यवधी रूपये खर्चून वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल वारंवार क्षतिग्रस्त होत असल्यामुळे या पुलावर दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. या फटका वाहनचालकांना होत आहे. ...
सरकारच्या ओबीसी व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवित रविवारला सकाळी करडी परिसरातील शेतकऱ्यांनी देव्हाडा व नरसिंगटोला मार्गावर दूध, भाजीपाला, टरबूज, काकडी व धान्य फेकून असंतोष व्यक्त केला. ...
मागील ६० वर्षे महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या हिस्याच्या नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना दिल्या. आता मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या असून या संपूर्ण नोकऱ्यांवर विदर्भातील बेरोजगार तरूण तरूणींचा अधिकार आहे. त्या विदर्भाला म ...