मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. शहरातील विनोबा भावे नगर जलमय झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. जवळील हनुमान तलाव तुडूंब भरला असून तलाव फूटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. तलावाशेजारीच नागरि ...
जिल्ह्यात मागील २४ तासात पावसाची संततधार सुरु असून जनजीवन प्रभावित झाले आहे. सहा मार्गांशी संपर्क तुटला असून राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाची ३३ पैकी ३१ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली आहे. मागील २४ तासात सरासरी २७ मिमी पावसाची नोंद ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलानाला भंडारा शहरात प्रतिसाद मिळाला असून नागपूर नाका येथे १० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश च ...
मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमन ...
अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक् ...
पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गा ...
भावी पिढी सुदृढ व बलवान करण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध तात्पुरत्या किंवा स्थायी साधनांचा वापर करीत लोकसंख्या नियंत्रण करावे, असे आवाहन कर्मवीर दादासाहेब गायकवा ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प उभा करण्यात आला. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षी या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्याती ...
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक ...
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा भिडल्या असून तुमसर तालुक्यातील बपेरा व नाकाडोंगरी येथील आंतरराज्यीय सीमा नागपुर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान खुल्या आहेत. वाराशिवनी, बालाघाट येथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी बपेरा आंतरराज्यीय सीमेव ...