ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्या ...
स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत तुमसर नगर परिषदेने स्वच्छता अभियान यशस्वी राबविला. शहराबाहेर रस्त्याशेजारी नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचची व्यवस्था केली. सध्या येथे बसून मद्यपी मद्यप्राशन करीत आहेत. मद्यपींचा रात्री येथे ठिय्या असतो. रस्त्याशेजारी सर्र ...
पवनी तालुक्यात प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाधी आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षित व उदासिन धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूंचा विकास झालेला नाही. परिणामी ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक येत नाही. ...
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी उच्च न्यायालयातून अंतरीम आदेश प्राप्त कर्मचाऱ्यांचे जीपीएफ खाते सुरु करण्यासंदर्भात भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात वेतन पथकाचे अधीक्षक यांना घेराव ...
वडिलांकडे दुकानात जातो, असे सांगून रविवारला सकाळी १० वाजता घरून निघून गेलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या एका १३ वर्षीय बालकाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सोमवारला सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून जि ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बँकांना दिलेले पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्जाचे वाटप १५ जुलैपर्यंत न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांमधील शासकीय खाती गोठवून जिल्हा बँकेकडे वळती करण्याचा इशारा पालकम ...
जलयुक्त शिवार हा उपक्रम राज्यात जोरात सुरू आहे, परंतु डोंगरी येथील खुल्या खाण परिसरातील गट क्रमांक १८२, १८४ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे तीन ते चार तलाव डम्पिंग करून बुजविण्यात आले आहे. कुरमुडा रस्त्याशेजारी डम्पींग ग्राऊंड धोकादायक असून मॉईल प्र ...
शहरात आधीच विनापरवानगीने फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिग्ज लावण्यात येत आहे. त्यातच झाडांवर खिळे ठोकून हे फ्लेक्स, बॅनर्स लावून झाडांना विद्रुप करण्यात येत आहे. परिणामी आॅक्सिजनच्या प्रमाणात होत असलेली घट, झाडांचे घटत चाललेले आयुर्मान हे त्यासाठी कारणीभूत ठ ...
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे. ...
रस्ते गाव विकासाचे सशक्त प्रमुख माध्यम आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना देशात व राज्यात राबविली जात आहे. परंतु तुमसर तालुक्यात स्वतांत्र्याच्या सात दशकानंतरही एका राज्य मार्गाला गिट्टी, मुरूम तथा डांबराचा स्पर्श झाला नाही. कर्कापूर-सिलेगाव असे त्या रस् ...