अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक् ...
पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गा ...
भावी पिढी सुदृढ व बलवान करण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध तात्पुरत्या किंवा स्थायी साधनांचा वापर करीत लोकसंख्या नियंत्रण करावे, असे आवाहन कर्मवीर दादासाहेब गायकवा ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प उभा करण्यात आला. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षी या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्याती ...
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक ...
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा भिडल्या असून तुमसर तालुक्यातील बपेरा व नाकाडोंगरी येथील आंतरराज्यीय सीमा नागपुर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान खुल्या आहेत. वाराशिवनी, बालाघाट येथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी बपेरा आंतरराज्यीय सीमेव ...
तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्यावतीने शनिवारी दिवाणी न्यायालय, क.स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात २४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २०लक्ष ९१ हजार ३४३ रुपयांची दंड रुपाने वसुली करण्यात आली. ...
लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ...
वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी ...
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार् ...