शहराच्या मोठा बाजार परिसरात आठवड्यातून दोनदा भरत असलेला आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीव्यवसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला ...
बाजारातून फिरून येतो, असे सांगून घरून निघालेल्या तरूणाचा १२ दिवसानंतर मृतदेहच वैनगंगा नदीच्या मुंढरी घाटावर कुजलेल्या स्थितीत शनिवारी ९ वाजताच्या सुमारास आढळला. आशिष मोरेश्वर मलेवार वय(३०) रा.दत्तात्रय नगर तुमसर असे मृत तरूणाचे नाव आहे. ...
सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टां ...
सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणी लगतच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या विंधन विहीरीचे पाणी सुरू करीत असल्याने सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणीपुरवठा बंद झाला होता. यासंदर्भात राजेदहेगाव येथील महिलांनी एल्गार पुकारला होता. याची दखल घेतल्याने पाणीपुरवठा सुरू झ ...
शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकाने शिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना तुमसर येथील जनता विद्यालयात शुक्रवारी घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : धानाची रोपे लावली. काही रोपे पाण्याअभावी तशीच उभी आहेत. रोवणी न झालेली रोपे अन् रोवणी झालेल्या पिकांना पाण्याशिवाय वाचवायचे कसे. हा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. विहिरीत पाणी आहे, वीज आहे तर विद्युत क ...
राज्यसरकारी कर्मचारी, जि.प. कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने पुकारलेल्या तीन दिवसीय राज्यव्यापी संपाची यशस्वी सांगता करण्यात आली. मुख्य सचिव यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने गुरुवारला चर्चा करुन ४ आॅगस्ट रो ...
कुठल्याही विकास कामासाठी निधी आवश्यक आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्याचा विविध समस्यांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत निधीची वानवा असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. त्यातही राज्य शासनासह केंद्राचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्याचा विका ...
लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यां ...
पवनी ते पौना (बुज) मार्गावर सकाळपाळीत बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गावर तातडीने सकाळपाळीत बससेवा सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी येथील बस आगारा ...