मोहगाव (टोली) ते सूर नदी रोहणा रस्त्याच्या कडेला रेती माफियांनी सूर नदी पात्रातील रेती काढून मोठमोठे ढिगारे तयार करून ठेवले होते व ही रेती दररोज रात्रीला दहा चाकी टिप्परद्वारे नागपूरला पोहचविली जात होती. याची तक्रार नागरिकांनी महसूल विभागाला केल्यावर ...
सबका साथ सबका विकासाचा नारा देणाऱ्या शासनाचा आरोग्य सेवेवर अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सामान्यातला सामान्य माणूस प्रभावित झाला आहे. गोरगरीब आरोग्य सेवेपासून मुक्त असल्याचे वास्तव पालांदुरातील ग्रामीण रुग्णालयात अनुभवायला मिळाले. रुग्णांची होत असलेली गळ ...
आॅनलाईन बदली प्रक्रिया २०१८ मध्ये चुकीच्या पद्धतीने खोटी माहिती भरणे, बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे, तर काही शिक्षकांनी 'टीयूटी' मध्ये फॉर्मच भरले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १७० ते १७५ शिक्षकांना विस्थापीत व्हावे लागले. ...
स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, आणेवारी जुनी पद्धत बदलून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरण्यात यावे, २०१७-१८ च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह ...
लाखांदूर तालुक्यातील परसोडी (नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराची महिमा अद्याप कायम आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेत परिसरातील हजारो भाविक ...
तालुक्यातील दुर्गा माता मंदीर चप्राड (पहाडी) येथे सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बंदुक व तलवारीचा धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. यात दोन लाख रुपये किमतीचे १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. गत काही दिवसांपासून परिस ...
भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धात ...
राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण स्मारक व गडकिल्ल्यावरील इतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या शिलालेखावरील संवादाचा अभ्यास करुन तयार केलेली छायाचित्रे प्रदर्शनी इतिहासाचा दुर्मिळ ठेवा आहे. विश ...
कळत नकळत गुन्हा घडला की मानवाच्या जीवनाला एक कलंक लागतो. ते आयुष्यभरासाठी असते. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा मार्ग बदलवू शकत नाही, असे असले तरी कैद्यांना उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी जगल्यास अनेकांना त्यांच्यावर लागलेले क ...