दुधाच्या दराविषयी तीन वर्षापासून दूध उत्पादकांना प्रचंड असंतोष असून आंदोलनेही झालीत. राज्य शासनाने अलीकडेच दूध उत्पादकांना योग्य तो न्याय न मिळवून दिल्याने राज्य सरकारने जो निर्णय घेतला, त्यावर भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने पुढाकार घेवून जि ...
१७ वर्षानंतर भंडारा येथे केंद्र सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवोदय विद्यालय प्राप्त झाले. सध्यस्थितीत विद्यालय जिल्हा परिषदेच्या जुन्या जकातदार कन्या शाळेत आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पत्रानुसार सदर इमारत मोडकळीस असल्याचे कळविले ...
नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे. ...
तामसवाडी (पांजरा) रेती घाटावरून जड वाहतूक सितेपार गावातून सुरु आहे. सितेपार रस्ता खड्ड्यात गेला आहे. खनिज विकास निधीतून सितेपार रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. उलट खनिज विकास निधी शहरात खर्च कण्यात येत आहे. रेती घाट तामसवाडी शिवारात जरी असले तरी रेती ...
साहेब, कामासाठी आलोय, आज काम होईल काय? अशी आर्त विनंती करताना कार्यालयात येणारे करतात. पण, आज नाही तीन आॅगस्ट नंतरच बघू असे अधिकारी व कर्मचारी बोलताना दिसतात. आपली काम निट व्हावी यासाठी सगळ्यांची धावपळ होत आहे. ही धावपळ पीआरसी येत असल्याने होत असून स ...
भाषा, गणित पेटीतील साहित्यांचे उपयोग करून विद्यार्थी प्रगत होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी पूरक समुपदेशन होईल, असा कृती कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी दिले. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून पीक विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्या ...
येथील माकडे नगरात निर्मित कारगिल स्मारकाचे निर्माण कारगिल युद्धात ४० दिवस लढा देणारे मुस्लिम समाजाचे राजीक शेख नामक जवानाच्या पुढाकाराने कारगिल स्मारकाचे निर्माण २६ जुलै कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. ...
शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. ...
वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यवसायीकाचे प्रेत चार दिवसाच्या शोध मोहिमेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड नदीपात्रात आढळले. गत मंगळवारपासून ते बेपत्ता होते. चंद्रशेखर प्रभाकर भागवत (४०) असे मृत व्यवसायीकाचे नाव आहे. ...