जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. ...
जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी जिल्हा प्रशासन व नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संगोपन व संवर्धन ह ...
शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही ? शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदभार्तील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे स्कूलबस व अन्य वाहनांबाबत पालकांन ...
जिल्ह्यात रेती तस्करीने उन्माद घडविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम रोहा येथील घटनेतून दिसून आला. मात्र, तरीही रेती माफियांचे धाडस कमी झालेले दिसत नाही. माफीयांनी बक्कळ पैसे कमविण्यासाठी अवैध रेतीची डंम्पींग माडवी ते खमारी दरम्यानच्या रस्त्याच्य ...
अपघातानंतर दिव्यांग झालेल्या आयटीआय विद्यार्थ्याला प्रात्याक्षिक परिक्षेपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शासकीय आयटीआय तुमसर येथे उघडकीस आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचे नाव चंद्रशेखर पृथ्वीराज बरयेकर (२२) रा. सिहोरा असे आहे. ...
दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहेत. जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतातील धानाची कोवळी रोपटी सुकू लागली. तर काही तालुक्यात खोड कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असली तरी १५ जुलै ...
पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे क ...
महिला व बालविकास विभागात उपसचिव असल्याची बतावणी करून उस्मानाबादच्या भामट्याने येथील दोनशेवर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. ...
मराठा समाजाने आरक्षणा संदर्भात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. जवळपास सात लोकांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केल्या आहेत. परिणामी मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून या समाजाला आरक्षण मिळणे नितांत गरजेचे आहे, अशा आशयाचे निवेदन सकल मराठा बांधवांच्या ...