साकोली तालुक्यातील एकोडी येथे स्टेट बँकमध्ये रविवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथील बाजार चौकात एस.बी.आय. बँक असून स्टेट बँकेचा एटीएम सुद्धा आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीचा असून येथून ...
गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत. ...
एसटी बस फेरी सुरू करण्याच्या मागणीसाठी लाखांदूर येथे सोमवारी सकाळी १० वाजतापासून विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यांनी पवनी - लाखांदूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ९७.९४ कोटी रुपये खर्चून १५६ ...
पवनी वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगल असलेल्या कन्हाळगाव वनक्षेत्राचे कक्ष क्र. ३२० मध्ये चितळाची शिकार करण्यात आल्याची बाब उघडकिला आली आहे. विशेष म्हणजे नागभीड वनपरिक्षेत्रातील ब्राम्हणी गावात या चितळाचे मांस शिजविण्यात आल्यानंतर चितळाची शिकार झाल्याचे प ...
यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खास ...
होय, वरील शीर्षक वाचून दचकलात, वास्तव अशी घटना आहे. हातातली सोन्याची साखळी दाखवत, ताई ही साखळी तुमचीच आहे का? असे बोलून एका महिलेने ती साखळी ताईच्या हातात दिली. होय, आमचीच आहे, असे बोलून ताईचे हृदय भरून आले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आजही प ...
स्वयंरोजगाराबद्दल केवळ भाषणापुरते धन्यता न मानता प्रत्यक्ष कृतीत उतरवून नगराध्यक्ष प्रदीप पडोळेनी शहरातील बीपीएल धारकांना आॅटो रिक्शाचा लाभ देवून स्वयंरोजगार मिळवून दिला आहे. ...
पाणी म्हणजे जीवन. परंतु पाण्यानेच मानवी जीवन धोक्यात आणले आहे. भंडारा शहराला वैनगंगा नदीवरून होणारा पाणीपुरवठा हा दूषित असल्याचे वारंवार सिद्ध झाले. मात्र त्यानंतरही कोणत्याच ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याशि ...