राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याशी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ-पुणे अंतर्गत अस ...
पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभा ...
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारात नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलावर प्रवेश करताना एका टोकावर खड्डा पडला आहे. जड वाहनाला येथे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर खड्डा पुलावर पोकळ तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. संबं ...
रेल्वे रुळाजवळ रस्त्याचे कामादरम्यान जेसीबीने वृक्षतोड करणाऱ्या जेसीबीला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी मौका पंचनामा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. पवनारखारी गाव शिवारातील कंपार्टमेंट क्र. ८ मध्ये वृक्षतोड करण्य ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारा पवनी हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. कित्येक वर्षांपासून पारंपारिक उत्सव अत्यंत सलोख्याच्या भावनेतून साजरा केला जात आहे. ऋषी पंचमी हा त्यापैकीच एक उत्सव आहे. यात ऋषी पंचमीच्या पावन पर्वावर हजारो महिला ...
ज्या गुणामुळे मनुष्य गगनाला गवसनी घालू शकतो, ते गुण प्रत्येकाकडेच असतातच. परंतु त्या गुणाचा विकास कसा करायचा हे तुमसर तालुक्यातील बिनाखी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुमित चंद्रशेखर गणवीर याने त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांतून सिध्द करुन दाखविले ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण विदर्भभर ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व १२० तालुक्याच्या ठिकाणी सामुहिक उपोषण (आत्मक्लेश) आंदोलन २ आॅक्टोंबरला गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे. ...
लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीने २०१६ मध्ये नऊ रोजंदारी मजुरांना कामावरून कमी केले. न्यायालयाच्या आदेशानंतर बाजार समितीने जेव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा मजुरांना कामावर घेऊ, असे लेखी लिहून दिल्यानंतरही मजुरांना कामावर घेतले नाही. उलट दुसऱ्याच मजुरांना ...