आगामी काळात येणारा पोळा, तान्हा पोळा, मोहरम, गणेशोत्सव व दुर्गोत्सव, शारदोत्सव सण नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवत शांततेने व एकोप्याने साजरे करावे. भंडारा जिल्हा शांतताप्रिय असल्याचे या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येईल. अशा स्वरुपाचे आयोजन करावे, अस ...
पसंत असलेल्या मुलीला पळवून आणेन असे व्यक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा यासह अन्य मागण्यांसाठी मोहाडी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. ...
पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेल ...
राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलची वाढती दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकार सपेशल फेल ठरली आहे. हाडमासांचा जीव स्वस्त झाला असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. ...
जिल्ह्यात दूचाकी चोरांचा हैदास वाढला असतांना स्थानिक गुन्हे शाखेला दोन अट्टल दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले आहे. यात या चोरट्यांकडून आठपैकी पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अलंकार उर्फ मोंटू मनिराम मिश्रा रा. नागपूर व रोहित नंदकूमार कुडेगावे रा. स ...
ज्ञानार्जनासोबतच समाजाभिमुख उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श ठरलेल्या जिल्ह्यातील आठ आदर्श शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यात सहा प्राथमिक, एक माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा समावेश आहे. ...
तुमसर जवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना कारखानदाराने मुदत संपल्यानंतरही सुरु केला नाही. महावितरण वीज मंडळाने कारखान्याविरुद्ध खटला दाखल केला. १७ महिने लोटले तरी कारखान्याविरुद्ध ठोस कारवाई राज्य शासनाने केली नाही. मागील तीन वर्षात कारखानदाराने सुमारे २० ...
वातावरण बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात करपा, खोडकिड, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरु झालेली आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून गत दोन वर्षांपासून किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे शेतक ...
कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनांमार्फत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तडे गेलेल्य ...