शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमीत केले. या आदेशाने डॉक्टरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून सदर शासननिर्णय मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत् ...
अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी व बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शनिवारी आयटकच्या पुढाकाराने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. ...
ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या दोन ट्रक व ट्रेलर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे घडली. पप्पू कुमार रंजवाल (२४) रा.मरार (झारखंड) असे मृताचे नाव आह ...
तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील वाहतुकीला देव्हाडी येथील रेल्वेफाटकावरील आॅटो सिग्नल प्रणालीचा फटका बसत आहे. शनिवारी सकाळी १०.३० ते ११ पर्यंत फाटक बंदमुळे वाहनांच्या दुतर्फा अर्धा ते एक किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील प्रस्तावित रेल्वे उड्ड ...
केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षण सेवक भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निव ...
सन २०१८-१९ साठी सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाहय) अशा तीनही योजना मिळून २०३ कोटी नियतव्यय मंजूर आहे. जिल्हयासाठी जिल्हा नियोजनमध्ये शासनाने ४० कोटी रूपयांची वाढ दिली आहे. हा सर्व निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करण्याचे निय ...
नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारला धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी पाच जणांना याप्रकरणी अटक केली आहे. ...
महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु के ...