शासनाने अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट रचला असून याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्हाभरातील अंगणवाडीताई शुक्रवारी आक्रोश मोर्चाने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्या. त्यांनी तब्बल दोन तास ठिय्या देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. ...
गत दीड महिन्यापासून नवोदय विद्यालयाचा सुरू असलेला तिढा सोडविण्यात प्रशासनाला शुक्रवारी काही अंश यश आले. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत प्रवेशित विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी या विद्यार्थ्यांना खास वा ...
शहरासह ग्रामीण भागातही शहरी भागातही दुचाकी चालविताना तोंडाला स्कार्फ बांधण्याची फॅशन आली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ बांधला जात असला तरी अलीकडे रात्रीसुद्धा स्कार्प बांधून भटकणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे. ...
बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविणारा तुमसर येथील नगरसेवक श्याम धुर्वे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर शहरातून पसार होत इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता पालिका पदाधिकाऱ्यांसह इंदूरवारी करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आह ...
जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ ...
भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची चार वर्षे लोटूनही पूर्तता केली नाही. अनुसूचित जमाती आरक्षणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवल्याने धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. ...
भंडारा-वरठी राज्य महामार्ग हा अतंत्य वर्दळीचा महामार्ग आहे. जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना असल्यामुळे या रस्त्यावरून २४ तास वाहनांची रहदारी सुरु राहाते. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे हे वाहन चालकाकरिता त्रासदायक ठरत आहेत. ...
आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला. ...
शेतातील मजूर महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिली. ...