करडीच्या ग्रामच्या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक करणे असली तरी सबंधित विभागाची व अधिकाऱ्यांची विकासाप्रतीची उदासीनता प्रमुख ठरली आहे. विकासाच्या नावावर झालेल्या कामांना वर्ष, दीड वर्ष ...
भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यात पावसाळ्यात कमी उंचीच्या पुलावरुन पाणी वाहते. पावसाळ्यात त्या पुलांवरुन ये-जा करण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण होते. अशा पुलांवरुन जीवघेणा प्रवास आणखी किती वर्ष करायचा, असा सवाल निर्माण झाला आहे. ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घटना या अधिक गतिमान झाल्या. त्यामुळे पोलीस खात्यावर मोठी जबाबदारी आली आहे. याकरिता शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनो तुम्ही वातावरणात वावरतांना वाईट प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याची क्षमता तुम्हाला अवगत करणे वा शिक्षणासोब ...
विघ्नहर्ता गणरायाला घरी आणण्याची सर्वांना मोठी उत्सुकता लागली आहे. प्रत्येक घरात आणि गल्लीत गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. रस्त्यांवरील खड्डे विघ्नहर्ताच्या उत्सवात विघ्न निर्माण करू शकते. बाप्पा, यंदा सांभाळून रस्त्यावर खड्डे फार झाले अशी ...
भारतीय भूदलाचा जवान आणि लाखांदूरचा सुपुत्र संतोष बेदरे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साश्रू नयनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘संतोष बेदरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्य ...
शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारी इशारा पातळीवर असून सकाळी या ठिकाणी ९.४० मीटर जलस्तर मोजण्यात आला. सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाने आणि विविध प्रकल्पातून पाणी सोडल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ...
उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. मात्र भंडारा येथे वर्षभरापासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त होते. परिणामी, ग्रा ...
मँगेनीजच्या अधिकाधिक उत्खननासाठी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) कंपनी चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील चिखला भूमिगत मँगेनीज खाणीत व्हर्टीकल मशीन दाखल झाली असून यामुळे कामगारांत धडकी भरली आहे. ...
सलग दोन दिवस पासून संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने बावनथडी नदीला पूर आला आहे. बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या पुलावर पाणी असल्याने दोन राज्याचा संपर्क तुटला आहे. नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात पुराचे पाणी शिरले आहे ...
बाजार चौक सिहोरा येथील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि नाग मंदिराचे लगत असणाऱ्या पुरातन बाहुली विहिरीत जनावरांच्या मांसाचे तुकडे घालण्यात आले होते. या निषेधार्थ विविध संघटना, गावकरी व सर्व दलीय पक्षाचे वतीने सिहोरा शंभर टक्के व कडकडीत बंद पाळण्यात आला ...