सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात दररोज भाववाढ केली. यामुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला. ...
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेचा लाभ दुर्गम भागातील गरीब नागरीक, शेतकऱ्यांना होणार आहे. बँक सेवेपासून वंचित नागरीकांपर्यंत इंडिया पोस्ट पेमेंटस बँक पोहोचणार असल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार कमीत ...
शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली. ...
भरधाव ट्रकने उड्डाण पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्याची घटना देव्हाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. तुमसर-रामटेक या राज्य महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. राज्य महामार ...
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय प्रशासनाने प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित केला असून जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे नवोदय विद्यालयासाठी गत २४ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली. व ...
४४३ कोटींचा निधी : अर्थसंकल्पीय निधी वितरित होणारदेवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नसल्यामुळे राज्यातील दोन लाख ८० अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन अनेक महिन्यांपासून रखडलेल ...
हिंदू धर्मातील गणेश उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव व लक्ष्मी पूजन आले का या माती मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात. मात्र या विज्ञान युगात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापराने कमी वेळात व सुंदर मूर्तींची निर्मिती होत असल्याने जिल्ह्या ...
भारतीय समाजात सामाजिक समता भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आबाधित राखण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून संपूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या सेवेसाठी खर्च करणार आ ...
राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारी ...