लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील एलकाझरी येथील नवतलाव गट क्र. २८१ या तलावाच्या पाळीला भगदाड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे की, एलकाझरी येथील नवतलावाचा देखरेख स्टेट लघुपाटबंधार ...
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नऊ तासात २४.७७ मी.मी. पाऊस कोसळल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. म ...
तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्याम ...
शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अ ...
पवनी तालुक्यातील गोसे फाटा ते सोनेगाव रस्त्याची दैयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. येथील सरपंच रविकांत आरीकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले तरीही मात्र याकडे दुर्लख क ...
जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंब ...
हाडाचे पाणी होईस्तोवर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा निसर्गाने पाणी फेरले आहे. धान फुलोºयावर असतांना २३ दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी पावसाअभावी कोरडवाहू शेतातील धानाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहेत. ...
पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. ...
चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे. ...
प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. ...