लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेच प्रकल्पाचे पाणी शेतीला वेळेवर मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनासा ...
केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा प ...
स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडाराच्या वतीने म़हात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी २ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ वाजतापर्यंत त्रिमुर्ती चौकात समितीचे जिल्हाध्यक्ष देविदास लांजेवार यांच्या नेतृत्वात एक ...
आजाराचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी होय. दूषित पाणी प्राशनाने विविध आजार होतात. यातून नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील ३४ टक्के पेयजलाचे नमूने तपासणीनंतर दूषित असल्याचे आढळून आले. त्यात लाखनी, तुमसर, भंडारा, साकोली ...
हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त ...
जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ ६५ पोलिसांवर आली आहे. पोलिसांची ३० पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र संवेदनशील शहरात पोलिसांच्या नियुक्तीबाबत गृहविभाग दुर्लक्ष करीत आ ...
आयुष्याच्या संध्याकाळी जगण्याला नवी दृष्टी, नवा अर्थ आणि आकार देणं, स्वत:चं विश्व व्यापक आणि समृद्ध करणं आपल्या हाती आहे. कारण कुटुंब आणि समाज यांनी बहाल केलेलं उपेक्षित आणि अपमानित जीवन जगण्यापेक्षा जीवनातले हे अखेरचे पर्व देशासाठी, गरीबांसाठी, लाचा ...
भारतीय लष्करातील जवानांसाठी सात हजार ८४८ व राज्य शासनाच्या रक्तपेढ्यांकरिता ६५ हजार ४८२ रक्त बाटल्या दान आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. सदर उपक्रम जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीतर्फे राबविले जात आहे. याच अंतर्गत तुमसर तालुकातर्फे नरेंद्रचार्यज ...
जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. धान पीक धोक्यात आले आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असतानाही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. यामुळे धान पीक वाळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोहाडी तालुक्यातील वरठी आणि भंडारा तालुक्यातील ...
दैनंदिन वापरात गरजेची वस्तु ठरलेल्या सिलिंडरच्या दराचा भडका पुन्हा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात ८८१ रूपयाला (सबसिडीसहीत) मिळणारा सिलिंडर आॅक्टोबर महिन्यात चक्क ९४० रूपये मोजून मिळणार आहे. महागाईचा फटका जनसामान्यांना बसत असून पेट्रोल व डिझेलनंतर सिलिंड ...