जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थिती ...
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही ...
पवनी शहर व ग्रामीण परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. साथ झपाट्याने पसरत असल्याने काँग्रेस कमेटीच्या कार्यकर्त्यांनी वेळवा गावातील रुग्णांना भेट देवून माहिती घेतली. रुग्णांना नागपूर किंवा भंडारा येथे जावून उपचार घ्यावा लागत आहे. ...
बावनथडी नदीचे काठावर असणाऱ्या सोंड्या गावाचे शेजारील घनदाट जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. या वाघाचे हल्ल्यात गाय ठार झाली असून गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारला सकाळच्या सुमारास घडली. ...
बाजारात नावारुपास आलेल्या ब्रँडची नक्कल करून त्याच किमतीत लोकल ब्रँड विकण्याचा गोरखधंदा गत काही वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकार सर्वाधिक मिनरल वॉटरमध्ये दिसत असून एमआरपी दडवून ब्रँडेड कंपन्यांच्या दरात विक्री केली जाते. ...
शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रख ...
केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयट ...
क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल ...
राष्ट्रीय महामार्गावर बेला गावाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर टँकरमधील आॅईल रस्त्यावर सांडल्याने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुजबी ते वैनगंगा मोठा पुल अशी पाच किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला. ...