केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षण सेवक भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निव ...
सन २०१८-१९ साठी सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाहय) अशा तीनही योजना मिळून २०३ कोटी नियतव्यय मंजूर आहे. जिल्हयासाठी जिल्हा नियोजनमध्ये शासनाने ४० कोटी रूपयांची वाढ दिली आहे. हा सर्व निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करण्याचे निय ...
नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारला धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी पाच जणांना याप्रकरणी अटक केली आहे. ...
महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु के ...
आगामी काळात येणारा पोळा, तान्हा पोळा, मोहरम, गणेशोत्सव व दुर्गोत्सव, शारदोत्सव सण नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवत शांततेने व एकोप्याने साजरे करावे. भंडारा जिल्हा शांतताप्रिय असल्याचे या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येईल. अशा स्वरुपाचे आयोजन करावे, अस ...
पसंत असलेल्या मुलीला पळवून आणेन असे व्यक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा यासह अन्य मागण्यांसाठी मोहाडी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. ...
पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेल ...
राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलची वाढती दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकार सपेशल फेल ठरली आहे. हाडमासांचा जीव स्वस्त झाला असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. ...
जिल्ह्यात दूचाकी चोरांचा हैदास वाढला असतांना स्थानिक गुन्हे शाखेला दोन अट्टल दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले आहे. यात या चोरट्यांकडून आठपैकी पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अलंकार उर्फ मोंटू मनिराम मिश्रा रा. नागपूर व रोहित नंदकूमार कुडेगावे रा. स ...