जवळच्या ईंदुरखा गावाला रोहणा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इंदुरखा येथील रेती तस्करांनी अवैध रेती जमा केली असून रात्रीला दहा चाकी टीप्पर द्वारे नागपूर, मौदा येथे विक्री केल्या जात आहे. याकडे भंडारा तहसीलदाराचे पुर्णत: दुर्लक्ष आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत असलेल्या भंडारा तालुक्यातील निमगाव या गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००९ पासून शासनाकडे मागणी करूनही निमगावचे पुनर्वसन करण्यात आले न ...
सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पेट्रोल व डिझेलचे दर ३०-४० रुपयांपर्यंत आणण्याचे, गॅस ४०० रुपयात देण्याचे गाजर दाखविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाने मागील एका वर्षात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने भाववाढ केलेली आहे, दररोज पेट्रोल, ड ...
गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात ...
शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर ...
शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही. ...
निर्सगाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेल्या वैनगंगेसह देखणी पर्यटन स्थळे आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यटन स्थळे जिल्ह्याला राष्ट्रीय नकाशावर झळकू शकतात. गोसेखुर्द प्रकल्प, कोका अभयारण्य, रावणवाडी, चांदपूर इको पर्यटन, ...
२५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या शासननिर्णयाविरोधात लाखांदूर तालुक्यातील अंगणवाडी तार्इंनी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणात जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले असून प्रकल्पाचा जलस्तर २४३.५०० मीटरवर पोहचला आहे. त्यामुळे अड्याळ परिसरातील शेकडो एकर शेतात पाणी शिरले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वी आणि कोणतीही स ...
मत्स्य व्यवसाय करणारा ढिवर, कहार समाज हा झोपडीत जन्माला येतो आणि झोपडीतच मरण पावतो. स्वातंत्र्याला साठ वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटले तरी आजही हा समाज अशिक्षितपणामुळे पारंपारिक मासेमारीच्या व्यवसाय करून जीवन जगत आहे. ...