येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका लाखनी तर्फे ‘पर्यावरण स्नेही गणेशमुर्ती बनवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
लघु पाटबंधारे विभाग शाखा आंधळगाव अंतर्गत येत असलेल्या सोरणा तलावाच्या लोहारा, तळगावकडे जाणाऱ्या मुख्य कालव्याच्या आतमध्ये मोठ मोठे झाडे असल्याने कालवा बुजल्यासारखा आहे. कालव्यापेक्षा तो भाग जंगल व्याप्त आहे कालव्यात मोठे झाडे जगल्याने पाणी पुढे पुरेश ...
बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. या चौकीला गावे हस्तांतरीत होणार आहेत. ...
विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आह ...
गोदामातून टायर चोरणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अवघ्या २४ तासात जळगाव जिल्ह्याच्या वरणगाव येथून जेरबंद केले. त्याच्याजवळून ४२९ टायरसह ट्रक जप्त करण्यात आला. सोमवारच्या रात्री नोकराने भंडारा येथील सहकार नगरातील जिंदल कॉम्प्लेक्समधील गोद ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे गुरुवारी वाजत गाजत आगमन होणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८७६ गावांपैकी तब्बल २९७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. ...
विदर्भातील अष्टविनायकात महत्वपूर्ण असलेला पवनी येथील पंचमुखी गणेश नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. सातशे वर्ष प्राचीन या गणेशाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते. ...
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश उत्सव मंडळांनी पूर्वतयारी केलेली सण उत्सव साजरा करणे ही आपली परंपरा आहे. उत्सव साजरा करताना शिस्त पाळणे, ध्वनी, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, ...... ...
येथील स्थानिक जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार ११ सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव दीनानिमित्त दिग्विजय दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. ...
माणसामध्ये श्रद्धा असली पाहिजे ती डोळसपणाची नको, तर ती दुरदृष्टीकोणातील परिवर्तनशिल श्रद्धा असावी, अंधश्रद्धा ही कौटुंबिक जिवनाला घातक ठरतो. याकरिता विद्यार्थ्यामध्ये लोकजागृती निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने नेत्रदान चळवण यशस्वी होईल ...