देशातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येत असली तरी यात ओबीसी प्रवर्गांसाठी ते घरकुल दिवास्वप्न ठरत आहे. योजनेसाठी इच्छुकांच्या स ...
वीज मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्युत रोहित्रांची अवस्था सुधारलेली नाही. घोषणा करुन एक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी शेतशिवारातील असो कि रस्त्याच्या कडेवरील विद्युत रोहित्र, हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरु पाहत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील मिटेवानी ...
शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिल ...
नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवाला कोरंभी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते. कोरंभी देवस्थानाला भेट देण्यासाठी भाविकांना भंडाऱ्याहून गणेशपूर मार्गे जावे लागते. ...
मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत. ...
सहशालेय उपक्रमा अंतर्गत नानाविध उपक्रमांची रेलचेल असलेली महाराष्ट्रात प्रसिद्ध जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे शुक्रवाराला रात्री शाळेचे आयोजन करण्यात आले . ...
सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे. ...
गत २० वर्षापूर्वी वाडीत टाकलेल्या वडीलांची संपत्ती आपल्याच मिळावी म्हणून दत्तक असलेल्या मुलानेच वडिलाचा अपहरण केला असल्याचा प्रकार तुमसर नजिकच्या खापा येथे घडल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उजेडात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठलेही काम पूर्ण करण्याचा दृढ संकल्प केल्यास व त्याला मेहनतीची जोड मिळाल्यास ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अशीच प्रचिती लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बदललेल्या स्थितीचे पाहून येते. भकास स्थितीत असलेल्या या ...
जगामध्ये महिलाकेंद्रित भूमिका ठेऊन विकासाच्या योजना आखल्या न गेल्यामुळे अनेक देशासह आपल्या देशात गरिबी, विषमता, आरोग्याच्या असुविधा व अन्नधान्य विकत घेण्याची क्षमता विकसित न केल्यामुळे पोषणाची गरज वाढत चालली आहेत. पर्यावरणाच्या बदलामुळे त्याची झळ याच ...