महिलांनी कुणावरही निर्भर न राहता स्वत:च्या विकासासाठी स्वत:च प्रयत्न करावे. महिलांकडे असलेल्या सृजनशीलतेचा वापर करुन नवसमाज निर्मितीच्या कार्यात हातभार लावावे असे प्रतिपादन जिल्हा परीषदच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. ...
येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी तर्फे लाखनी ते गडेगाव व परत लाखनी अशी १४ किमी ग्रीन सायकल संदेश रॅली वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने काढण्यात आली. ...
आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत झिरो पेंडेंसी व डेली डिस्पोझल अभियानांतर्गत १४० प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात येथील जिल्हा परिषदेला यश आले आहे. गत वर्षापासून सुरु झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. ...
सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यातून गरीब-श्रीमंत असा भेदभाव उरला नाही. यात शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींची संख्या अधिक आहे. वर्षभरात वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या आत्महत्यामुळे कुटुंबाना नानाविध समस्या ...
नेरला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील चाळीस गावातील जवळपास सहा हजार हेक्टर शेतजमीनीला फायदा होतो. मात्र यासाठी जमीन संपादीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही त्यांच्या हक्काची सुविधा मिळालेली नाही. ...
पोलीस पाटीलांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटीलांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. ...
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय केला असून पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे झुकते माप दिले आहे. ...
विज्ञानाच्या अविष्कारातून नवनवे तंत्र विकसीत होऊन मानव जीवन कल्याणकारी होत असले तरी मानवांपुढील व जगापुढील आव्हाने मोठी आहेत. नियोजनपूर्वक व सकारात्मक दृष्टीकोनातून होणाऱ्या संशोधनातून त्यावर तोडगा काढणे सहज शक्य आहे. ...