दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात ...
पुरवठादाराकडून नवीन ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर महाविरणला प्राप्त होतात. मात्र या मीटरची कोणतीही चाचणी न करता वीज ग्राहकाच्या घरी लावले जाते. परिणामी सदोश मिटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. महावितरणच्या या अजब प्रकारामुळे तुमसरमधील ग्राहकांची ...
गुन्ह्यांचा शोध लावण्यात कधीकाळी माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने गत अडीच महिन्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा धडका लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी एलसीबीची सुत्रे हाती घेतली आणि त्यानंतर तपासाची गती वाढल ...
खेलो इंडिया उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुकास्थळी क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. तुमसरात क्रीडा संकुलाचे बांधकाम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु लोकार्पणाचा मुहूर्त अजूनपर्यंत सापडला नाही. ही प्रतीक्षा के ...
शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यासंदर्भात नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. सोमवारपर्यंत समस्येवर योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर २६ सप्टेंबरला नगरपरिषद ...
लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील एलकाझरी येथील नवतलाव गट क्र. २८१ या तलावाच्या पाळीला भगदाड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे की, एलकाझरी येथील नवतलावाचा देखरेख स्टेट लघुपाटबंधार ...
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नऊ तासात २४.७७ मी.मी. पाऊस कोसळल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. म ...
तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्याम ...
शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अ ...
पवनी तालुक्यातील गोसे फाटा ते सोनेगाव रस्त्याची दैयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. येथील सरपंच रविकांत आरीकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले तरीही मात्र याकडे दुर्लख क ...