जम्मू-कटरा मार्गावर कार्यरत असताना आकस्मिक मृत्यू पावलेल्या शहिद जवान सुधीर पोटभरे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ठाणा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव घरी आणताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. दगडालाही पाझर फुटावे, या दृश्याने अ ...
जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून भंडारा येथेही साजरा करण्यात आला. ...
केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना केंद्र आणि राज्यात असणाऱ्या युतीच्या ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानीत माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिक्षक सेलने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे. ...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व युनिसेफच्या सहकार्याने युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवितांना तसेच जॉब मिळविण्यासाठी मदत होणार आहे. ...
येथे सुमारे दीड कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. ...
पशुपालक व शेतकरी यांचे आर्थिक स्त्रोताचे पशुपालन व्यवसाय मुख्य घटक आहे. या व्यवसायातून अनेक जण प्रगतीचे शिखरावर पोहचली असली तरी पशुधनाच्या संख्येने जलद गतीने होणारी घट चिंता निर्माण करणारी आहे. येत्या काही वर्षात केवळ चित्रावरच पशुधन दिसणार असल्याने ...
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर ख ...
दिवसेंदिवस जाणवणारी कोळशाची टंचाई व वाढते वीजेचे दर लक्षात घेता गावागावात शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा निर्मितीची योजना शासनाने आणली आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी या प्रकल्पाद्वारे स्वस्त वीज देण्याचा शासनाचा मानस आहे. ...