सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली. ...
भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्व ...
येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहत असलेले भोजराम सोनकुसरे यांची पत्नी बाजार चौकातील हॉटेलचे काम आटपवून घरी आल्या. सायंकाळी ७.३० वाजता रात्रीचे स्वयंपाक करण्याकरिता गॅस सिलिंडरचा रेगुलेटर सुरू करून लायटर लावताच गॅस सिलिंडरचा भडका उडाला. जखमींना भंडारा ज ...
बनावट विदेशी मद्य कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड मारुन एक लाख रुपयांच्या विदेशी दारुसह सोळा हजार झाकणे, कॉक, बुच आणि दारु तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई शहरातील राजगुरु वॉर्डात मंगळवारी रात्री करण्यात आली. ...
शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड क ...
मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत येणाऱ्या ७३ गावांच्या शेत शिवारात लागवड करण्यात आलेले धानाचे पिक समाधानकारक असल्याची पावती मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके यांनी दिले आह. पंरतू करपा, तुडतुडा रोगांचे प्रमाण अल्प असल्याचे नाकारले नाही. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. शेतकऱ्यांच्या सुविधांकरिता पुढाकार घेवून एटीएम सुरू केले आहे. डिजिटलच्या जमान्यात आमचा शेतकरी तंत्रज्ञान शिकला पाहिजे, वेळेची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाह ...
निसर्गाने साथ सोडली. मानवनिर्मित संकटही निर्माण झाले. पेंच प्रकल्पाचे टेलवर पाणी उशिरा आले. तत्पूर्वीच पीक करपले. अशा विपरित परिस्थितीत मोठ्या धाडसाने शेतकरी ‘मड्डा’ झालेल्या भात शेतात सिंचन करीत आहे. ...