महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. ...
गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ...
तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण र ...
असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी अभियान सुरु असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कामगार या नोंदणीपासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. सुमारे १३ हजार कामगारांपैकी केवळ ५ हजार ६०० कामगारांची नोंद करण्यात आली. ...
भंडारा तालुक्यातील खराडी-राजेदहेगाव परिसरातील गावे पेंच पाटबंधारे विभागाच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे. ही गावे टेलवर असल्यामुळे पेंचचे पाणी पोहचण्या अगोदरच पेंचचे पाणी बंद झाले. परिणामी खराडी व राजेदहेगाव परिसरातील गावाला पाणी न मिळाल्याने धान पी ...
तुमसर ते बपेरा राज्य मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघात बुधवारी पहाटे झाले. रुग्णवाहिकेच्या अपघातात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णाचा मृत्यू तर तीन नातेवाईक जखमी झाले. ...
तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध हो ...
तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय तथा बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालयात नियमित मुख्याध्यापक नसल्यामुळे शालेय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तसेच आॅगस्टपासून वेतन रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून ती ...
दमा रुग्णाला नि:शुल्क वनौषधी मिळत असल्याने व त्याचा लाभ होत असल्यामुळे दमा आजार असलेल्या हजारो रुग्णांनी औषधाचा कोजागिरी पोर्णिमेच्या पर्वावर लाभ घेतला. ...