इंधन दरवाढीमुळे महागाई झपाट्याने वाढत आहे. ही महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अपयशी ठरत आहे. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी महागाई दूर करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा शुक्रवारला बहुजन र ...
तुमसर तालुक्यात मध्यप्रदेशातील दूध येत आहे. त्यात भेसळ केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. दुधात युरिया, ग्लुकोज, कास्टीक सोडा व गोडेतेलापासून तर पाण्यापर्यंत भेसळ करुन मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मध्यप्रदेशातील दूधाचा यात समावेश असून ...
आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ...
तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...
महानगरातील महागडे कोचिंग क्लासेस म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश, असा सर्वसामान्यांचा समज. महानगरात जावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हमखाश यश मिळेलच याची खात्री नसते. ...
जिल्हाधिकाऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्याची ग्वाही दिल्यानंतरही शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
धोक्यात आलेले धानपीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले नाही तर गुरुवार ४ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या शिष्टमंडळाचे ...
कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या चौघांना दोन वाहनांसह अटक करण्यात आली. ही कारवाई पवनी-अड्याळ मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी ७ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आठ बैलांची सुटका केली. ...
दारुची चोरटी वाहतूक करण्यासाठी तस्कर नाना क्लृप्त्या करीत असून भंडारा लगतच्या बेला येथील कारवाईत वाहनाच्या रबरी ट्युबमधून तब्बल ७५० लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. ही कारवाई गांधी जयंतीच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. ...
धानपीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. परंतु बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेचे गेट स्वत: शेतकरी उघडतात. तर कधी दुसरे शेतकरी तो बंद करतात. शेतकऱ्यांचा येथे उपद्रव वाढत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. पाणी वितरण व्यवस्था करताना पोलीस बं ...