तुमसर पंचायत समिती शुक्रवारी दिवसभर बेवारस होती. संपूर्ण दिवस विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. विभागाचे गटविकास अधिकारी अनुपस्थित होते. शेकडो ग्रामस्थ कार्यालयीन कामाकरिता पं.स कार्यालयात आल्यावर त्यांना रिकाम्या हाताने ...
तालुक्यातील रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची खुलेआम वाहूतक होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच जिल्हा भरारी पथकाने प्रत्येक रेतीघाटावर निगराणी सुरु केली आहे. बोथली पांजरा रेती घाटावरून चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात भरारी पथकाला यश आले. ...
पवनी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागिरी कार्यक्रम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सोबत आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी एबीव्हीपी संघटना सोडून एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेतला. त्यामुळे यावर्षीची कोजागिरी ...
दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे. ...
शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे, कृषी विभागातील कर्मचाºयांनी शेतकºयांच्या अडचणी सोडविण्याकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले. ...
शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेत बोगस माहिती सादर करून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या जागा मोकळया करून विस्थपित शिक्षकांना न्याय देणार असून काही बदलीमध्ये अपंगत्वाचे लाभ घेणाऱ्या शिक्षकांना मेडिकल मंडळापुढे सादर होण्यास कार्यवाही करण्यात आली आहे, असे आश्वासन ...
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रासमोरील धान पोती नळाच्या पाण्यांनी तसेच मोकाट जनावरांच्या नासधुसमुळे तुमसर तालुक्यातील बघेडा येथील शेतकरी प्रकाश दुर्गे यांच्या धानपोतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भी ...
लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन वर्षापूर्वी नऊ रोजंदारी मजुरांना कामावरून कमी केले. न्यायालयाच्या आदेशानंतर बाजार समितीने काम उपलब्ध झाल्यावर मजुरांना कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरही मजुरांना कामावर घेतले नाही. उलट दुसऱ्याच मजुरांना कामावर ...
तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महि ...