गत २० वर्षापूर्वी वाडीत टाकलेल्या वडीलांची संपत्ती आपल्याच मिळावी म्हणून दत्तक असलेल्या मुलानेच वडिलाचा अपहरण केला असल्याचा प्रकार तुमसर नजिकच्या खापा येथे घडल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उजेडात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठलेही काम पूर्ण करण्याचा दृढ संकल्प केल्यास व त्याला मेहनतीची जोड मिळाल्यास ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अशीच प्रचिती लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बदललेल्या स्थितीचे पाहून येते. भकास स्थितीत असलेल्या या ...
जगामध्ये महिलाकेंद्रित भूमिका ठेऊन विकासाच्या योजना आखल्या न गेल्यामुळे अनेक देशासह आपल्या देशात गरिबी, विषमता, आरोग्याच्या असुविधा व अन्नधान्य विकत घेण्याची क्षमता विकसित न केल्यामुळे पोषणाची गरज वाढत चालली आहेत. पर्यावरणाच्या बदलामुळे त्याची झळ याच ...
जिल्ह्यात नामांकित असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या मानव मंदिर समोरील परिसरात सुरू असलेल्या ‘पेवर ब्लॉक’च्या बांधकामात अनियमितता आढळून आल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला सुदेश वैद्य यांनी शनि ...
जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात ...
धान पिकासाठी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. सकाळी ९ वाजतापासून शेतकरी रस्त्यावर ठिय्या देवून होते. ...
जिल्हा पोलीस दलातील ३९ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती बहाल केली आहे. त्यात सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार, २० पोलीस नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले. ...
शेतात काम करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील पिंडकेपार येथे शुक्रवारी सकाळी घडली. गुरूवारी एका वृद्ध महिलेला जखमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लांडग्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे. ...
जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी प ...