वीज पडणे, भूकंप, अपघात, पूर व रोगराई या सारख्या आपत्ती केव्हाही येऊ शकतात. आपत्तीत आपल्यावर होणारी तारांबळ व नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी व्यक्त केले. जागतिक आपत ...
नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० ...
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रतिष्ठान संस्थेतर्फे विदर्भासह संपूर्ण राज्यात महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात आले. यात विदर्भातून ३३ केंद्रातून ३५६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराजांच्या जन्मदिनी राज्यास रक्ताची अनोखी भेट दिली. ...
देशातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येत असली तरी यात ओबीसी प्रवर्गांसाठी ते घरकुल दिवास्वप्न ठरत आहे. योजनेसाठी इच्छुकांच्या स ...
वीज मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्युत रोहित्रांची अवस्था सुधारलेली नाही. घोषणा करुन एक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी शेतशिवारातील असो कि रस्त्याच्या कडेवरील विद्युत रोहित्र, हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरु पाहत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील मिटेवानी ...
शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिल ...
नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवाला कोरंभी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते. कोरंभी देवस्थानाला भेट देण्यासाठी भाविकांना भंडाऱ्याहून गणेशपूर मार्गे जावे लागते. ...
मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत. ...
सहशालेय उपक्रमा अंतर्गत नानाविध उपक्रमांची रेलचेल असलेली महाराष्ट्रात प्रसिद्ध जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे शुक्रवाराला रात्री शाळेचे आयोजन करण्यात आले . ...
सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे. ...