कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधि ...
पवनी तालुक्यातील अनेक गावातील नागरीक तहसील कार्यालयात महाआॅनलाईनद्वारे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येत असतात. मात्र येथे गत पंधरा दिवसांपासून इंटरनेट सेवेत बिघाड तर, कधी मुंबईहून महाआॅनलाईन सेवेत बिघाड येत असल्याने उशिरा दाखले मिळणे सुरु आहे. त्यामुळे ...
येथील भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार दिनाचा कार्यक्रम शुक्रवारला उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.वामन तुरीले यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महावितरण कंपनी जनतेच्या खिशाला 'फटाके' लावत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या माध्यमातून बेमालूमपणे वीज दरवाढ करण्यात आली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात ५५ रुपयांवर असलेला स्थिर आकार आता तब्बल ८० रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक बिलामागे वहन आकार, स्थिर आकार असे ...
मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही. ...
जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या वर्ग खोल्या निर्लेखन करण्यास कुणालाच सवड नसल्याने धोकादयक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. मोहाडी तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळेची अशी अवस्था आहे. तर काही ठिकाणी निवेदेपूर्वी उद्घाटनाची तयारी सुरू झा ...
यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. ...
वर्दळीच्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या प्रसाधनगृहाचे निर्माणाधीन बांधकाम पालिकेच्या अंतरिम आदेशावरून बुधवारी सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. बहुचर्चित ठरलेल्या या बांधकामात संबंधितांनी लाखो रुपयांनी हात ओले केल्याची शहरात चर्चा ...
धानाचे वाण भेसळयुक्त व निकृष्ट निघाल्याने वारपिंडकेपार परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात सुमारे ३४ टक्के भेसळ असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला ...