संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंती ...
गतवर्षी हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या धानापेक्षा यंदा एक किलो जरी धान कमी खरेदी झाला तर संपूर्ण साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करु, असे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले. ...
शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाक ...
लाखांदूर तालुक्यात बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था व गुणवत्ता लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे लक्षात येत आहे. खडीकरण, पॅचेस, डांबरीकरणाच्या नावाखाली निधीची विल्हेवाट लावली जात असून रस्ता दुर ...
शैक्षणिक, सामाजिक विकासाबरोबरच शारीरिक विकास अत्यंत आवश्यक आहे. क्रीडापटूंना त्यांची सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले. ...
घरकुलाचे पैसे उचलूनही बांधकाम न करणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील ८०६ लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी केली आहे. ...
कवितेच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केलेल्या आहेत, कवितेची विविध प्रयोजनेही अनेक विचारवंतांनी सांगितलेली आहे पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन शोषितांच्या, उपेक्षितांच्या व्यथा ,वेदना आपल्या कवितेतून मांडत राहणे हेच खरे काव्यप्रयोजन आहे, असे उद्गार अध्य ...
राज्याचे सरकार दिशाहीन झाले आहे. मुख्याध्यापकांनी शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. मुख्याध्यापकांचे बारीकसारीक प्रश्न मार्गी लागावे यासाठी काम केले पाहिजे. संघटनेने शक्ती उभी राहते. संघटन मजबूत करा. लोकाभिमुखी व्हा. मराठी शाळा ...
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षीही अंधारात जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. धान विकल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. ...
स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गत दीड वर्षापासून जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम थांबले आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. ...