राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
रस्ते विकासाचे सशस्त माध्यम आहे. मनसर-बालाघाट सिवनी या दरम्यान दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ चे काम जोमात सुरु आहे. यामुळे हा मार्ग समृद्धी महामार्ग ठरणार आहे. सध्या मनसर-गोंदिया रस्ता दुपदरीकरणाचे खोदकामाला सुरुवात झाली आहे. ...
शहरातील बसस्थानक परिसराला लागलेल्या जुन्या चुंगी नाका येथील चौथ्या क्रमांकाचे सीमेंट गाळ्यातील स्लॅब अचानक कोसळले. यात सुदैवाने एका तरुणाच्या समयसूचकतेमुळे ६० वर्षीय वृद्ध इसमाचे प्राण थोडक्यात वाचले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडल ...
येथील मंगलमूर्ती सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितीत आढावा सभा घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुन्हा एक सावळागोंधळ समोर आला. ...
वीज पुरवठ्याचा अभाव आणि भारनियमन यामुळे सिंचन करण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. ...
रेल्वेतून विना तिकीट प्रवास करताना आढळलेल्या ३० प्रवाशांना तुमसर रोड येथील रेल्वे फलाटावर दंड ठोठावण्यात आला. रेल्वेच्या भरारी पथकाने दहा हजार रूपयांचा दंड वसूल केला. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या मार्गदर्शनात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास क ...
गावात खुलेआम दारू विकली जाते. याला पोलिसांचीही संमती आहे. गावात दररोज भांडण, तंटे होवून शांतता भंग पावत आहे. याच दारूमुळे गावातील सहा मुलींची सोडचिठ्ठी झाली, अशीही दारू बंद करण्यासाठी गत काही दिवसांपासून महिलांनी पुढाकार घेतला आहे. ...
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी वाचविण्याची गरज आहे. गावागावात पाण्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. संपूर्ण जिल्ह्यात जलसंधारण आणि सिंचनावर भर देत आहोत. यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी सह ...