तालुक्यातील प्रत्येक गावात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०१९ च्या अनुषंगाने जनतेला ई.व्ही.एम. व व्ही.व्ही. पॅट बद्दल माहिती होणेसाठी व जनजागृती करणेसाठी ३ जानेवारी रोजी तालुक्यातील मौजा खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यक्रम घेण्य ...
शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौक मार्गाचे बांधकाम उशिरा का होईना नाली बांधकामाचे रूपाने सुरू झाले आहे. परंतु त्यापुर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यावर चुरी घालण्यात आली होती. ही चुरी आता नागरिकांच्या जीवावर बेतत ...
नगर परिषद द्वारा निर्मित गौतम वाडार्तील बालोद्यान एक दशकानंतर फुललेले दिसत असल्याने परिसरातील नागरिकांना व बालकांना बालोद्यान लोकार्पणाची ओढ लागलेली आहे. ...
भंडारा जिल्ह्यासह सिहोरा परिसरात असणाऱ्या समस्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना दिले. याशिवाय त्यांनी या विषयावर विस्तृत चर् ...
सिहोरा स्थित असणाऱ्या केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड कार्यालयाचा थकबाकीमुळे महावितरण मार्फत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. शनिवारला दुपारी ही कारवाई करण्यात आली असून केंद्र शासनाचे विभागाला महाविरणचा धक्का असल्याचा सुर परिसरात आहे. ...
विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जावू नये. विद्यार्थी हे देशाची शान आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने तत्पर असले पाहिजे. त्यासाठी आतापासून मनाची तयारी ठेवा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी येथे केले. ...
कोणतेही शासकीय कार्यालय म्हटले की त्याचा परिसर रुक्ष. त्यातच गावखेड्यातील शासकीय कार्यालयाकडे तर कुणाचेही लक्ष नसते. गावाच्या एका बाजूला ही कार्यालये ओसाड झालेली दिसतात. मात्र फुलझाडांनी फुललेले एखादे शासकीय कार्यालय तेही गावखेड्यात बघायचे असेल तर तु ...
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सर्वच बँकानी जुने एटीएम कार्ड बाद केले असून शेकडो ग्राहकांना अद्यापही मायक्रोचिप असलेले नवीन कार्ड मिळालेच नाही. परिणामी एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने अनेकांचे व्यवहार खोळंबले आहेत. यातून सर्वसामान्यांची कोंडी होत ...
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसे ...
घरकुलासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करीत लाभ देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी दुपारी लाखांदूर नगरपंचायतीवर धडक दिली. याठिकाणी ठिय्या देत जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे नगर पं ...