शहरात शनिवारपासून हेल्मेट सक्ती झाल्याने प्रत्येक दुचाकीचालक हेल्मेट विकत घेण्यासाठी धडपडत आहे. दुकानांपेक्षा रस्त्यावरील विक्रेत्यांकडे स्वस्तात हेल्मेट मिळत असल्याने ग्राहकांच्या उड्या पडत आहे. मात्र विना आयएसआय असलेले हेल्मेट ग्राहकांच्या माथी मार ...
चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या साकोली तालुक्यातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गत काही वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात कायम भीती असते. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत न ...
जिल्ह्यात हेल्मेट सक्तीनंतर पोलिसांच्या कारवाईचा नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून शहरातील सर्वच रस्त्यांवर रविवारी हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवितांना नागरिक दिसत होते. तर हेल्मेट खरेदीसाठी रस्त्यांवरील दुकानामध्ये नागरिक गर्दी करुन होते. ५०० र ...
खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा जिल्हा भंडाराच्या शिष्टमंडळाची तक्रार निवारण सभा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल.एल. पाच्छापुरे यांच्या दालनात शनिवारला पार पडली. यावेळी संघटनेनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या निकाली काढण्याचे सकारात्मक आश्वासन शिक्षणाधिकारी ...
ज्या मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्य वेचले, रक्ताच पाणी करून शिकवले, तिच मुलं आपल्या आई-बापांना आयुष्याच्या शेवटी वाºयावर सोडतात. रक्ताचं नातं असलेली मुलं नोकरीच्या निमित्ताने शहरात अथवा परदेशात रममान झालेली आहेत. ...
रस्त्यावरील वळणमार्ग धोकादायक स्थितीत कदापी राहू नये असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते मंत्रालयाने दिले आहे. परंतु देव्हाडी येथील उड्डाणपुल पोचमार्ग वळणावरील खड्डे बुजविण्याकरिता बारीक दगडी चुरी रस्त्यावर घालण्यात आली आहे. ...
आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत ४ लाख १६ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १३ हजार ७७८ शेतकऱ्यांनी धान विकला असून या धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८१५ रुपये आहे. त्यापैकी सुमारे ४७ कोटी ...
प्रात:विधी आटोपून घराकडे परतणाऱ्या दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. यातील एक व्यक्ती पायाने दिव्यांग आहे. दोन्ही जखमींवर पालांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. १७ दिवसात अस्वलाच्य ...
हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी पोलीस आणि आरटीओने कठोर कारवाई करत हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या ३६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार दंड वसुल करण्यात आला. प्रशासनाने हेल्मेटसक्ती करताच अनेक नागरिक हेल्मेट घालून दुचाकी ...