ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत: पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे व न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहे ...
विविध योजनेंतर्गत यादीत नाव समाविष्ट करुन देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांनी गडविणाऱ्या ग्राम पंचायत लिपिकाचा भ्रष्टाचार हा ग्रामाभेत गावकऱ्यांनीच उघडकीस आणल्याचा प्रकार लगतच्या आंबागड (मिटेवानी) गट ग्रामपंचायत येथे घडला. ...
लाखांदूर-साकोली मागार्चे चौपदरीकरणाचे काम ऐन पावसाळयाच्या दिवसात सुरूवात करून संपूर्ण रस्त्याभर चिखलाचे साभ्राज्य अगोदर निर्माण करून सोडले आणि पावसाळा संपताच धुराचा त्रास गावातील व प्रवास करणाºया नागरिकांना व परिसरातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत ...
शहरात शुक्रवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत असून या मोहिमेच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. व्यावसायिकांना आधी पर्यायी जागा द्या, नंतरच अतिक्रमण हटवा, अशी भूमिका घेतली आहे. ...
जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. ...
शहरातील काही राष्ट्रीयकृत बँकात सुटी (चिल्लर) नाणी घेण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार दीड महिन्यांपासून सुरु असून याबाबत एका तरुणाने थेट रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे तक्रार केली. त्यावरुन रिझर्व्ह बँ ...
शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता गत वीस दिवसांपासून खोदून आहे. अरुंद रस्त्यावरुन अहोरात्र वाहतुक सुरु असते. या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघात घडत आहेत. जणू जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता नागरिकांच्या जीवावर ...
तुमसर शहराला बायपास रस्ता नाही. त्यामुळे तुमसर- कटंगी तथा वाराशिवनी आंतराज्यीय रस्ता शहरातून जातो. मागील काही वर्षात या रस्त्यावर जड वाहतूक वाढती भर शहरातील मुख्य रस्त्यावरुन यमरुपी ट्रकांची सर्रास एन्ट्री होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास येथून ज ...
भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता नियमबाह्यपणे चार कोटी एक लक्ष रुपयांची रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविली, असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केल ...
१ डिसेंबरपासून भंडारा जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या सक्तीमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. परिणामी हेल्मेटची सक्ती राज्य व राष्ट्रीय महामार्गावर करावी परंतु शहरात करु नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा ...