ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अन्ननलिकेचा दुर्धर आजार जडलेल्या महिलेने महानगरासह विविध ठिकाणी उपचार घेतले. नामवंत डॉक्टरांनी हात वर केल्यावर जगण्याची कोणतीच आशा नव्हती. अशा परिस्थितीत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टरने एन्डोस्कोपीद्वारे जटील शस्त्रक्रिया केली. ...
शहरातील अत्यंत ज्वलंत समस्या ठरलेल्या अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सलग दुसºया दिवशीही राबविण्यात आली. विशेष म्हणजे शहर हद्दीपेक्षा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. यात शासकीय जागेवर लावलेले शासकीय होर्डिंगच काढण्यात आले. ...
गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे, अशाच प्रकारची घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र. २१६ङ्कमधून जाणाऱ्या कालव्यात घडली. ...
राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग ...
एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या आपल्याच गावातील तरूणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याचे प्रकरण येथील राजीव गांधी चौक परिसरात उघडकीस आले. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात मोहाडी तालुक्यातील मोरगाव येथील एका तरूणाविर ...
विविध गुन्हे करून पसार झालेल्या तब्बल २६ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मागावर तुमसर पोलीस आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजले असून ठाण्याच्या दर्शनी भागात फलक लावून त्यावर आरोपींचे फोटोही लावण्यात आले आहेत. ...
चुलबंद नदीच्या सुपीक खोऱ्यात आता शेतकरी धाना ऐवजी भाजीपाला पीक घेण्याकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतकºयांनी कारले आणि चवळीच्या पिकातून समृद्धीचा मार्ग धरला आहे. एकरी एक ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न घेतले जात आहेत. ...
शेतकरी मालक झाला पाहिजे. त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती झाली पाहिजे. यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर पोहचवून त्यांचे प्रात्यक्षिक समजावून सांगावे. माती परीक्षण करुनच ...
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला. ...
न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत: पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे व न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहे ...