प्रत्येक कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. कुटुंब सक्षम झाल्याशिवाय आपल्या कुटुंबाची प्रगती साधता येणार नाही. याकरिता कुटुंबातील महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी के ...
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी भेट घेत सविस्तर चर्चा केली. यावर प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याव ...
शहराच्या पूर्व-दक्षिण क्षेत्रातील वैनगंगा नदीकाठाला लागून असलेल्या स्मशानभूमी परिसरातील वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून या वृक्ष कटाईचा तस्करांना चांगलाच फायदा होत आहे. ...
निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प ...
सूर्य उगवण्याच्या पूर्वी सर्वांच्या घराघरात वर्तमानपत्र टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेतांच्या नानाविध समस्या जैसे थे आहेत. त्यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली. मात्र अजूनपर्यंत वृत्तपत्र विक्रेतांची दखल घेतली नाही. ...
भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनिती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आ ...
देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आ ...
स्कील इंडिया, मेकिंग इंडिया योजना आली आहे, लवकर नोकरी लागेल असा विचार करून महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी, आयटीआयकडे वळले. खरे परंतु सध्या महाराष्ट्रात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. महावितरण ने गेल्या ४ ते ५ वर्षापासून विद्युत सहायक भरतीच घेतलेली न ...
जीवनामध्ये कमवायचे असेल तर धैर्य-चिकाटीने शिक्षणविषयक ज्योत हृदयात तेवत ठेवावी. वेळेवर अभ्यास करा. शिकवणीची गरज भासणार नाही. यासाठी काळानुरुप बालमनापासून विज्ञाननिष्ठ गुण रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुध निर्माणीतील सुरक्षा विभाग प्रमुख कर्नल ...