ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळी असलेल्या जलाशयात काही तरुण संस्थेचे डोंग्याचे अनाधिकृत बोटींग व्यवसाय करीत होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संस्थेने जलाशयातून डोंगा हटविला आहे. या अनाधिकृत बोटींग व्यवसायावर संस्थेने बंदी आणल्याची माहिती मिळाली ...
रस्ते सरळ असावेत, वळणमार्ग शक्यतो सरळ करावे असा रस्ते महामार्ग खात्याचा नियम आहे, परंतु तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाला जोडणारा रस्ता यु-टर्न करण्यात आला आहे. खापाकडून देव्हाडी रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक वाह ...
ग्रामीण भागात प्रतिभावंत खेळाडू आहे. त्यांना योग्य व्यासपीठ प्राप्त होत नसल्याने आंतरराज्यीय स्तरावर पोहचत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, कला प्रदर्शित करण्याची संधी मिळाली पाहिजे. ग्रामीण भागात कबड्डी आणि कुस्ती स्पर्धाचे आयोजन केल्याने अनेकांना प् ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, जर्दा तंबाखू व अन्य पदार्थ उत्पादन, साठवणूक व विक्रीस बंदी असताना देखील लाखांदूर तालुक्यात राजरोस गुटखा व तंबाखू विक्री सुरू आहे. चौकाचौकात चहावाले, पान टपरीमध्ये खुलेआम गुटखा मिळतो. मात्र ...
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने बुधवारी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...
बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष्टीकोणातून बुधवारी आयोजित विशेष ग्रामसभेत त्या विषयावर पुर्णविराम मिळाला. अड्याळ येथे होवू घातलेल्या दोन योजनांवर विशेष ग्रामसभेने शिकामोर्तब केल्यानंतर अड्याळ वासीयांना त्या योजनेत रोजगार मिळण्याचे मार्ग खुले झाल ...
बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य असून बचत गटांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट निर्मित वस्तुंच्या केंद्रीय विक्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भंडारा येथे मिनी मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉल मधून बचत गटांना हक्क ...
तरुणांनी मैदानी स्पर्धांना जीवनात महत्त्व देऊन त्यामध्ये प्राविण्य मिळविल्यास शरीर मजबूत होण्यास मदत होते. कबड्डी देशी खेळ आहे. याचा वारसा सर्वांनी जपून या खेळाचे महत्त्व ओळखावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. ...
समाज परिवर्तनशील असायला पाहिजे. दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या मते समाज संघटित असला की, अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. ...
एका आठवड्यापूर्वी तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. सदर पॅचेसची कामे करण्यात आली. सदर काही पॅचेस पुन्हा खड्डेमय झाले आहेत. ...