लंडनमधील बाबासाहेबांचा घर आम्ही भाजप सरकारने घेतला इंदू मिलच्या जागेसाठी आंबेडकरी संघटना लढल्या. त्यावेळी काँग्रेसची सरकार होती. परंतु काहीच झाले नाही. परंतु भाजपच्या काळात माझ्या पुढाकाराने इंदू मिलची जागा विकत घेतली व तो प्रश्न सोडविला. ...
येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात१८ व १९ जानेवारीला भाभा परमाणू संशोधन केंद्र (बार्क) मुंबईतर्फे ‘अणुउर्जा : भविष्याची शिल्पकार’ या विषयावर बार्कच्या माध्यम संबंध व जनजागृती विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय प्रदर्शन व चर्चासत् ...
चिखला भूमिगत खाण परिसरात १२ आदिवासी तरूणांना अर्धनग्न करून मारहाण केल्याप्रकरणाची तक्रार आदिवासी कृती समितीने थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबं ...
मकरसंक्रांतीनिमित्त आबालवृध्द थंडीत मौजमजा करतात. यातून नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. एका सणापुरते गोडवा निर्माण न करता संवादातून दररोज गोडवा निर्माण करण्याची गरज आहे, असे भंडाराच्या खंड विकास अधिकारी नुतन सावंत यांनी सांगितले. ...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक पट्ट्यातील विषमुक्त भाजीपाला शेतीची महती आता सातासमुद्रापार गेली असून याच आकर्षणातून कंबोडियाचे एक भाजी उत्पादक जोडपे थेट चुलबंद नदीच्या खोऱ्यात पालांदुरात पोहचले. त्याठिकाणी विविध भाजीपाला पीके पाहून त्यांनी आश्चर्य व् ...
आज देशात अराजकता पसरली आहे. माणुस माणसाला ओळखत नाही. बालिका, तरुणी सुरक्षीत नाही. संविधान मुलतत्वाचे उल्लंघन होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट चौकटीपुरते सिमीत समजु नये. ...
दुर्गाबाई डोह यात्रेवर यावर्षी घोडाबाजार भरलाच नाही. या यांत्रिकी युगामध्ये येथील घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. दुर्गाबाई डोह यात्रेवर यापुर्वी बालाघाट, शिवनी, अकोला, अमरावती व इतर ठिकाणाहून येथे घोडे खरेदी-विक्री करिता येत होते. ...
गतवर्षी जिल्हा नियोजन समितीचा निधी ९० कोटीवरुन १५० कोटी करण्यात आला. आता जिल्हा नियोजनासाठी २०० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत आपण आग्रह धरणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...