स्थानीक साकोली तालुका शेतकी खरेदी विक्री समितीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखनी केंद्रावर अद्यापर्यंत १० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. गोदामाअभावी धान खरेदी थांबल्याने शेतकरी संकटात सापडले आह ...
अतिवृष्टी, पूर किंवा आग एवढीच आपत्तीची व्याख्या नसून अपघात, आजार यासारख्या अनेक बाबी आपत्तीमध्ये असतात. वेळेवर मदत न मिळाल्यास जीवतहानी होऊ शकते. अशावेळी नागरिकास आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र माहित असल्यास आपत्तीग्रस्त नागरिकाचे जीवन वाचविणे शक्य होते. ...
पोलीस काका, तुम्ही गुन्हेगाराला खरंच मारता का, एफआयआर कशाला म्हणतात, गुन्हा घटल्यावर तक्रार कशी नोंदविली जाते असे एक ना अनेक बालसुलभ प्रश्नांचा पोलिसांवर विद्यार्थ्यांनी भडीमार केला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतावादी साहित्याची रचना केली. श्रध्दा व सुविचाराने माणुस घडतो, संघटन होते. त्यामुळेच गावाला, राज्याला, देशाला समृध्दीकडे घेवून जाता येते. राष्ट्रसंताच्या शिकवणीवर श्रध्दा असेल तरच देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन ...
जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून करण्यात आली. ...
रस्त्यावर मौल्यवान वस्तू, पैसे पडले दिसले तर चटकन ते साहित्य खिशात घालविण्याची प्रवृत्ती पावलोपावली दिसते. पण एका विद्यार्थिनीला चक्क रुपये असलेला व काही महत्वाचे दस्ताऐवज असलेला पॉकीट सापडला. त्या मुलींना कोणताही मोह न होता तो पाकीट मोहाडी पोलीस ठाण ...
वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वर्षभरात झालेल्या ३८९ अपघातात १४५ जणांनी आपला प्राण गमाविला. तर २१३ व्यक्ती गंभीर आणि २६० जण किरकोळ जखमी झाले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात झाले असून यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आ ...
गांजा हा अमली पदार्थ अवैधरित्या बाळगल्याचा आरोप सिद्ध झाल्याने वरठी येथील एका २० वर्षीय तरुणाला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.सी. पांडे यांनी पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...
संवेदनशिल मनाला जसे शब्द बोचतात तसेच प्रत्येक वृक्षालाही खिळे. जाहिरातबाजीच्या नादात राज्य मार्गासह ठिकठिकाणच्या वृक्षांवर खिळे ठोकले जातात. या खिळ्यांमुळे वृक्षांचे विद्रुपीकरण होते. तसेच वृक्षवाढीसाठी खिळे बाधाही पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भं ...