टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. ...
माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यबद्दलचा विदर्भ स्तरावरील अटल सन्मान पुरस्कार खराशी येथील मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांना जाहीर झाला आहे. ...
बँक खात्याशी आधार कार्ड ही जोडले असतांना गत तिन वर्षापासून तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मागासवर्गीय लाभार्थांची गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. कबड्डी खेळ हा जागतिक पातळीवर पोहोचला असून मैदानात मैदानी खेळ खेळल्याने एक वेगळा आनंद मिळत असतो. ...
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ठेवलेले सुमारे तीन हजार धान पोती पावसात भिजली आहेत. बाजार समिती प्रशासनाने ताडपत्रीची व्यवस्था केल्याने काही अंशी धानपोत्यांना कमी फटका बसला तर दुसरीकडे प्लास्टीक पोत्यांमध्ये असलेले धान पावसात बचावल ...
आधुनिक संचार माध्यमाच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी देशव्यापी संप मंगळवारपासून पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ४०० वर पोस्टमन, पोस्टमास्तर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प झाली आ ...
विद्यमान सरकार जनतेची सरकार नसून ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योगपतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, स्मार्ट सीटी आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा अधिक दिसत आहे. यांच्या जाहीरनाम्याचा विचार केल्यास केवळ शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स ...
ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्य ...
जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी येथे पत्र ...