आयुष्यभर पै-पै गोळा करून जमवलेली आयुष्याची पुंजी अधिक व्याजाच्या आमिषात शेकडो नागरिकांनी गमावली. एक-दोन टक्का अधिक व्याजासाठी खासगी वित्तसंस्थांत गुंतवलेले पैसे घेऊन या कंपन्या पसार झाल्या आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा चुना या कंपन् ...
कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळविण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करण्याची गरज आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वात प्रत्येकाने नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करून परिश्रमाची तयारी ठेवावी. असे ...
घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने ११ वर्षीय बालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील गोवर्धन नगरात घडली. गंभीर जखमी बालकावर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु ...
फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या ...
केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील उपक्रम, साहित्य कंत्राटदारी पद्धतीने उत्पादन करण्यास दिल्याने ६० हजार कामगार बेघर झाले. परिणामी आयुध निर्माणी संबंधित क्षेत्रीय व लघु उद्योग बंद झाले. ...
बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर, खुटसावरी मार्ग या पर्यावरण स्थळी रविवारला धम्ममेघा धम्मसंमेलन उत्साहात पार पडले. ...
जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना मध्यप्रदेशातील रॉयल्टीच्या आधारे मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. यातून महाराष्ट्र शासनाच्या महसुलाला लाखोंचा चुना लागत असून लिलावापूर्वीच घाटात दररोज मशीनद्वारे उत्खनन करून ट्रकद्वारे वाहतू ...
धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवीं ...
सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील ...