विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जावू नये. विद्यार्थी हे देशाची शान आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने तत्पर असले पाहिजे. त्यासाठी आतापासून मनाची तयारी ठेवा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी येथे केले. ...
कोणतेही शासकीय कार्यालय म्हटले की त्याचा परिसर रुक्ष. त्यातच गावखेड्यातील शासकीय कार्यालयाकडे तर कुणाचेही लक्ष नसते. गावाच्या एका बाजूला ही कार्यालये ओसाड झालेली दिसतात. मात्र फुलझाडांनी फुललेले एखादे शासकीय कार्यालय तेही गावखेड्यात बघायचे असेल तर तु ...
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सर्वच बँकानी जुने एटीएम कार्ड बाद केले असून शेकडो ग्राहकांना अद्यापही मायक्रोचिप असलेले नवीन कार्ड मिळालेच नाही. परिणामी एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने अनेकांचे व्यवहार खोळंबले आहेत. यातून सर्वसामान्यांची कोंडी होत ...
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसे ...
घरकुलासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करीत लाभ देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी दुपारी लाखांदूर नगरपंचायतीवर धडक दिली. याठिकाणी ठिय्या देत जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे नगर पं ...
‘सीएम चषक’ स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन भंडारा येथे ४ ते ५ जानेवारी दरम्यान खात रोडवरील माधवनगरातील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे ११०० खेळाडू सहभागी होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकां ...
विदर्भाच्या सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातून मोहफुलाची खुलेआम आयात होत असून गत डिसेंबर महिन्यात मोठी खेप आल्याची धक्कादायक माहिती आहे. या मोहफुलापासून हातभट्टीची दारु तयार केली जात असून तुमसर तालुक्यात अनेक गावात दारु गाळण्याचे कारखाने आहेत. हा सर्व प् ...
राष्ट्राच्या विकासात शिक्षकांचे स्थान महत्वाचे आहे. शिक्षक हे समाजाला नवी दिशा देण्याचे पवित्र काम करतात. पदोन्नतीचे मुख्याध्यापकाचा पदभार स्विकारणाऱ्या शिक्षकांना शाषणाकडून प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी ज्यामुळे शालेय प्रशासन सुरळीत चालले व शिक्षकां ...
सुरक्षीत रस्ते असे ब्रीदवाक्य रस्ते मंत्रालयाचे आहे, परंतु खापा चौकातील राज्यमार्ग व राष्ट्रीय मार्गाला छेदणाऱ्या दोन्ही रस्ताशेजारी जड वाहनाचे पार्र्किंग झोन बनले आहे. सदर चौकात वाहतुक पोलिसांचे कायम दुर्लक्ष दिसत आहे. चोवीस तास वाहतुकीच्या रस्त्याक ...
आजपर्यंत ज्यांना काहीच मिळाले नाही. मूलभूत गरजाही त्यांच्या समोर सातत्याने समस्या होऊन उभ्या असतात. सगळ्यात मागास असणारे भटके विमुक्त समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र म ...