ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक करताना पोलीस पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई भंडारा शहरातील नागपूर नाका मार्गावर केली. यात २४ जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ...
राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. याच अंतर्गत सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिका ...
वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा आयटकतर्फे पाणलोट सचिवांच्या थकित मानधनाला घेवून सोमवारी धरणे देण्यात आले. सदर आंदोलन त्रिमुर्ती चौकात करण्यात आले. यात जिल्हाधिकाºयांना तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना मागण्यांचे न ...
संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनि ...
वैनगंगा कृषी महोत्सवात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे ते भंडारा पशुसंवर्धन विभागाचा भारतातील महत्त्वाच्या दूध उत्पादन देणाऱ्या देशी गाईचा स्टॉल. यातही विदर्भाची गवळावू जातीची गाय व वळू शेतकऱ्यांना म ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्र ...
चांचांदपूर जलाशयात मत्स्यपालन विभागाने मासेमारी करण्याचे परवाने दिले असले तरी, यापेक्षा अधिक नागपूर, भंडारातील व्यापाऱ्यांच्या एंजटकरवी विना परवाना धारकाकडून मासेमारीचा जमावडा आहे. जलाशयात खुलेआम मासोळ्यांची चोरी करण्यात येत असतांना मत्स्यपालन विभाग ...
पाकिस्तानने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. नगर पालिकेचे अध्यक्ष तत्कालीन मुख्याधिकारी आणि भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी पवनी नगरात वर्षभरात हुतात्मा मेजर ...
नागपूर विभागांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झालेला त्रास हा त्यांनी केलेला प्रवास व अन्य कारणांमुळे होऊ शकतो, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली. ...