सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासना ...
अजूनही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. धानाला योग्य भाव नाही. तुडतुडयाच्या लाभासाठी अजूनही शेतकरी चकरा मारत आहेत. पंधरा लक्ष रुपये बँकेत आले नाही. अच्छे दिन भाजपाचे आले. बेरोजगारांचे हात रिकामेच आहेत. बेरोजगार व शेतकऱ्यांना फसविणाऱ्या भाजपाला ध ...
आयुध निर्माणी मेन गेट स्थित कामगाराचे दैनिक उपस्थिती स्वाक्षºया या ‘इलेक्ट्रोनीक्स थंब’ मशिनद्वारे न घेता दिड किलोमीटर दुर विश्राम सभागृह क्रमांत २ येथे हलचल रजिस्ट्रर वर अनधिकृतपणे संपकालीन स्वाक्षºया घेत असल्याच्या विरोधात कारखाना व्यवस्थापनावर रोष ...
भरधाव टिप्परने चिरडल्याने दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्याच्या बेटाळा गावाजवळ सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. तब्बल सहा तासानंतर मागण्या मान्य झाल्याने आंद ...
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने रविवारी जिल्हाकचेरी समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...
स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले. ...
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत उपलब्ध स्वच्छता सुविधांचा नियमित वापर व्हावा, नियमित स्वच्छता राखावी व प्रत्येक ग्रामीण कुटूंबांनी शाश्वत स्वच्छता सवयींचा अंगीकार करावा या करिता पोलिस कवायत मैदानावरील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी काढ ...
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही ताल ...
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघातर्फे पहिल्यांदाच आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारांची घोषणा शारीरिक शिक्षण दिनाचे औचित्य साधून अहमदनगर येथे करण्यात आली. ...
गत चार वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. समतोल शाश्वत विकास, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, क्षमतावर्धन, जल जंगल आणि जमीन संवर्धन, पुरवठा साखळी, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम विकास, पुनर्भर ...